Tag Pralhad Joshi

केंद्र सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी : प्रल्हाद जोशी

Shri Vighnahar Sugar first prize

पण साखर उद्योग, शेतकरी आणि ग्राहकांच्या हिताबाबत बॅलन्स साधावा लागतो नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी उभे आहे, तसेच शेतकऱ्यांनाही योग्य मोबदला मिळावा म्हणून काळजी घेतली जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय ग्राहक व्यवहार,…

NCDC देणार 1000 हार्वेस्टर : हर्षवर्धन पाटील

Harshawardhan Patil NFCSF

नवी दिल्ली: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे (National Federation of Cooperative Sugar Factories – NFCSF) अध्यक्ष श्री. हर्षवर्धन पाटील यांनी नुकत्याच आयोजित राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार (National Efficiency Awards) वितरण सोहळ्यात साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि अपेक्षा मांडल्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचे…

साखरेची एमएसपी वाढवायची की नाही याचा लवकरच फैसला

sugar Jute Bags

नवी दिल्ली : साखरेच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करायची की नाही, याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी सांगितले.२०१९ पासून साखरेची एमएसपी 31 रुपये प्रति किलो या दराने कायम आहे,…

साखरेची एमएसपी रू. ४२०० करा : खा. महाडिक

MP Dhananjay Mahadik demands sugar msp hike

नवी दिल्ली : बदललेल्या परिस्थितीचा विचार करून, साखरेची एमएसपी रू. ४२०० करावी, अशी आग्रही मागणी खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केली आहे. सन २०१८-१९ पासून आतापर्यंत साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ झालेली नाही. केंद्र…

साखरेच्या एमएसपीत वाढ करणार : केंद्राचे आश्वासन

Pralhad Joshi WISMA

पुणे : २०१९ पासून प्रलंबित असलेल्या, साखरेच्या न्यूनतम विक्री किमतीत (एमएसपी) आणि इथेनॉल खरेदी दरात वाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ समितीसमोर ठेवण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी साखर उद्योगाला दिले आहे. वेस्ट इंडियन शुगर…

२०२५-२६ नंतर २५ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट : जोशी

VSM Group

निपाणी: केंद्र सरकारने 2026 च्या आर्थिक वर्षापर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 20% वाढवण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी येथे दिली. या निर्णयामुळे साखर आणि इथेनॉल उद्योगाला मोठा लाभ होईल. २०२५-२६ नंतर इथेनॉल…

भारत आता इथेनॉलचा तिसरा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक : जोशी

Bioenergy Conference by ISMA

साखर उद्योगाने स्पर्धात्मक राहण्यासाठी शेतकरी केंद्रित धोरणे सुरू ठेवावी नवी दिल्ली (PIB): आमच्या सरकारने केलेल्या धोरणात्मक बदलांमुळे भारत आता इथेनॉलचा जगातील तिसरा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक बनला आहे, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि…

Select Language »