‘कर्मयोगी’मध्ये १६२ पदांची भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या दोन युनिटमध्ये तब्बल १६२ पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी ३ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.
युनिट १, अंकुशनगर आणि युनिट २, तीर्थुपुरी या ठिकाणी साखर कारखाना आणि डिस्टिलरी या दोन्हींसाठी अर्ज मागवले जात आहेत. अधिक तपशील खालीलप्रमाणे…

Karmyogi sugar jobs
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »