ठळक घडामोडी
विशेष

पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचा ऊस गळीत हंगाम उत्तम जावा, या उद्देशाने या क्षेत्रामध्ये गेली ३७ वर्षे झोकून देऊन काम करणाऱ्या एका झपाटलेल्या व्यक्तीने ७२ किलोमीटरची पायी वारी केली. हे…

अहिल्यादेवी नगर/सुखदेव फुलारी महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने महाराष्ट्र राज्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांसाठी प्रोत्साहनपरपारितोषिक योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने दि.१२…

भारताच्या ऊसावर आधारित ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे, तसेच आयातीत पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करणारे केंद्र सरकारचे इथेनॉल मिश्रण धोरण (Ethanol Blending Policy) ही संकल्पना निश्चितच दूरदृष्टीपूर्ण आहे. परंतु गेल्या काही वर्षांतील…
साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही…

-नंदकुमार सुतार, मुख्य संपादक (शुगरटुडे) लांबलेला पावसाळा, लहरी पावसाने मराठवाड्यात घातलेला धुमाकूळ, सरकारची धोरणात्मक धरसोड, सुमारे २१६ कारखान्यांनी गाळपासाठी केलेले अर्ज, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने साखर कारखान्यांवर टाकलेला भार, ऊस…
कृषी मालाचा जागतिक व्यापार करारामध्ये सन 1993 मध्ये समावेश करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सन 1995 पासून करण्यात आली आहे. कृषी मालाकरीता जागतिक बाजारपेठ खुली झाल्यानंतर विविध देशांना कृषीमाल निर्यातीसाठी प्रचंड संधी…










