ठळक घडामोडी
विशेष
पुणे : एलपीजीला (LPG) एलबीजी (LBG) उत्तम पर्याय ठरू शकतो आणि तो देशाची गरज भागवू शकतो, असे साखर आणि बायोगॅस क्षेत्रातील तज्ज्ञ बी. बी. ठोंबरे यांनी म्हटले आहे. सध्या आपल्याकडे…
दी डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनच्या (डीएसटीए) वार्षिक परिषदेत, स्प्रे इंजिनिअरिंग डिव्हायसेस लिमिटेडचे (एसईडीएल) व्यवस्थापकीय संचालक श्री. विवेक वर्मा यांनी विमर्श वर्मा यांच्यासोबत लिहिलेल्या एका अत्याधुनिक शोधनिबंधावर प्रभावी सादरीकरण केले. दुसर्या…
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी…
मी साखर कारखाना बोलतोय -भाग १४ साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या…

संपादकीय भारतातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेला साखर गाळप हंगाम २०२५-२६ आता आपल्या अंतिम टप्प्याकडे झुकू लागला आहे. यंदाचा हंगाम केवळ उत्पादनाच्या विक्रमांसाठीच नाही, तर जागतिक भू-राजकीय तणाव…

लेखक: दिलीप पाटील भारतातील साखर कारखाने सध्या एका मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. केवळ साखर उत्पादन करण्यापलीकडे जाऊन हे कारखाने आता अद्ययावत ‘ऊर्जा केंद्रांत’ रूपांतरित होत आहेत. अक्षय ऊर्जेच्या (Renewable…








