ठळक घडामोडी
विशेष
चंडीगड : शुगरटुडे ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) धोरणावर देशभरात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंजाबातील ऊस आणि मका उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला इथेनॉल मिश्रण कार्यक्रमात सातत्य राखण्याचे आवाहन केले…

-दिलीप पाटील १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या गाळप हंगाम २०२६-२७ साठी देशातील साखर कारखाने हळूहळू तयारीला लागले आहेत. उसाची उपलब्धता, वाढलेली FRP, साखरेचे बाजारभाव, इथेनॉलचे अर्थशास्त्र, ऊर्जा खर्च, मनुष्यबळ…
महाराष्ट्र शासनाचे ‘बायोप्लास्टिक्स धोरण २०२६’ जाहीर; पाच वर्षांत २५ हजार कोटी गुंतवणूक आणि १ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट हरित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय; प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्यासाठी…

नवी दिल्ली : आपण रोज वापरत असलेल्या ‘साखर’ या शब्दाचा प्रवास हजारो वर्षांचा आहे. इंग्रजीतील Sugar, फ्रेंचमधील Sucre, स्पॅनिशमधील Azúcar, अरबीतील Sukar, फारसीतील Shakar आणि मराठीतील साखर या सर्व शब्दांचे…

मुंबई : प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि महाराष्ट्राला हरित उत्पादन (Green Manufacturing) क्षेत्रातील अग्रणी राज्य बनविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ‘महाराष्ट्र जैव-प्लास्टिक धोरण २०२६’ जाहीर केले आहे. राज्याच्या इतिहासातील हे पहिले…

अजित पवार हे महाराष्ट्रातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारणात एक प्रमुख नाव.., महाराष्ट्रात त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा साखर उद्योगावर मोठा प्रभाव होता आणि राहील… त्यांनी १९८४ नंतर प्रथमच गतवर्षी…










