आंतरराष्ट्रीय वृत्त
साखर उत्पादन ४९ लाख टनांनी घटणार, महाराष्ट्राचा पहिला नंबर जाणार
NFCSF कडून ताजा अंदाज जाहीरनवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अर्थात NFCSF च्या ताज्या अंदाजानुसार देशात यंदाच्या हंगामामध्ये सुमारे २७० टन साखर उत…

भारत बनतोय ‘बायो एनर्जी हब’ : नीरज शिरगावकर
नवी दिल्ली : दुबई साखर परिषद २०२५ मध्ये, ISMA चे उपाध्यक्ष नीरज शिरगावकर आणि ISMA चे महासंचालक दीपक बल्लानी यांनी साखर क्षेत्रातील भारताच्या आशादायक भविष्यावर प्रकाश टाकल…

दुबई परिषद जागतिक साखर उद्योगासाठी दिशादर्शक : पाटील
पुणे : जगातील साखर उद्योग हा एक महत्वाचा उद्योग मानला जात आहे. सध्या जगात प्रत्येक उद्योगांमध्ये स्थित्यंतरे येत असल्याने जागतिक साखर उद्योगापुढील संभाव्य समस्यांवर सखोल …

‘साखरसम्राट’ सावंतांच्या सुपुत्राचे ‘अपहरण प्रकरण’ गाजतंय…
पुणे : भैरवनाथ शुगर वर्क्स लि. च्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सहा साखर कारखान्यांचे प्रमुख, शिक्षण संस्थांचे जाळे विणणारे ‘शिक्षणसम्राट’ आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉ. ता…

मोठ्या गूळ कारखान्यांना नियमांखाली आणणार
मंत्रालयातील बैठकीत सविस्तर चर्चामुंबई : महाराष्ट्रात गूळ कारखान्यांची वाढती संख्या पाहता, त्यांना साखर कारखान्यांप्रमाणे सरकारी नियंत्रणाखाली आणावे, अशी मागणी जोर धर…

केंद्रीय अर्थसंकल्पाकडून साखर उद्योगाचा अपेक्षाभंग
आता आशा राज्याचे अर्थमंत्री अजितदादांकडूनमुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पात साखरेच्या किमान विक्री किमतीत व…

साखर उत्पादन ४५ लाख टनांनी घटणार : ICRA
मुंबई : यंदाच्या हंगामात (२०२४-२५) देशांतर्गत साखर उत्पादन सुमारे ४५ ते ४६ लाख टनांनी घटणार असल्याचा अंदाज ICRA (इन्व्हेस्टमेंट इन्फो अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी) या संस्थे…

श्री अंबालिका शुगर राज्यात सर्वोत्कृष्ट
Jagannath Ghugarkar, Best MDव्हीएसआयचे पुरस्कार जाहीर : नॅचरल शुगरला सर्वाधिक पुरस्कारपुणे : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मार्गदर्शक असलेल्या, अहिल्यानगर जिल्ह्यात…

साखर निर्यातीला परवानगी; महाराष्ट्राला पावणेचार लाख टनांचा कोटा
मुंबई : ऑक्टोंबर २०२३ पासून साखर निर्यातीवर असलेली बंदी केंद्र सरकारने मागे घेतली असून, साखर हंगाम २०२४ – २५ मध्ये देशातून १० लाख टन साखर निर्यातीला मंजुरी दिली आहे. महार…

‘एआय’मुळे कृषिक्षेत्रात मोठे बद्दल
डॉ. राजेंद्र सरकाळेमुख्य कार्यकारी (CEO), अधिकारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकहरितक्रांतीतून देशाने अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता प्राप्त केली असली तरी कृषी …

साखर कारखानदारीचा 1933 पासून वेगाने विस्तार
स्वातंत्र्यपूर्व काळातील साखर उद्योग / भाग २ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या …

उसापासून निर्मित डांबराचा रस्ता, गडकरींच्या हस्ते लोकार्पण
नागपूर: ऊस, धान, मका आदींच्या टाकाऊ घटकांपासून (बायोवेस्ट) डांबरी रस्त्याप्रमाणेच उत्तम रस्ता तयार करण्यात आला असून, त्याचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गड…