आंतरराष्ट्रीय वृत्त

इथेनॉल वापरात भारत ठरतोय आघाडीचा देश
नवी दिल्ली । शुगरटुडे वृत्तभारताने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण (E-20) यशस्वीपणे अंमलात आणल्यानंतर आता जगभरातील अनेक देश अधिक उच्च इथेनॉल मिश्रणाच्या दिशेने पा…

साखर उद्योगाला तीन हजार कोटींचे बळ
कोल्हापूर-पुण्यात उभारणार अत्याधुनिक प्रकल्प; इथेनॉल, बायो-एनर्जी आणि मूल्यवर्धित उद्योगांना नवी दिशाकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील साखर…

हे नवे पेट्रोल ( E85) खूप स्वस्त; पण ते तुमच्या गाडीत भरण्यापूर्वी हे तपासा
पेट्रोलपेक्षा २८ रुपयांनी स्वस्त ‘E85’ इंधन बाजारात; पण तुमच्या गाडीत हे चालेल का? जाणून घ्या गणितनवी दिल्ली: भारताच्या इथेनॉल-मिश्रण कार्यक्रमात एक मोठे पाऊल पडले आह…

२०० कोटींच्या थकबाकीसाठी ऊस मंत्र्यांच्या घराला घेराव; संतप्त शेतकऱ्यांचे ६ तास आंदोलन
पिलीभीत (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पैशांसाठी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. थकीत ऊस बिलांच्या मागणीसाठी शनिवारी सुमारे १,००० शेतकऱ्यांनी…

आता पेट्रोलऐवजी इथेनॉलवर धावणार तुमची आवडती स्प्लेंडर
गडकरींच्या हस्ते हिरोच्या पहिल्या फ्लेक्स-फ्युएल बाईक्स लाँचनवी दिल्ली: देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असताना, सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. द…

साखरेची एमएसपी वाढवण्यास अमित शाह अनुकूल : देवेंद्र फडणवीस
१० दिवसांत होणार महत्त्वाचे निर्णयनवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील साखर उद्योगापुढील आर्थिक पेच आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद…

ब्राझीलने सुरू केला जगातील पहिला ‘इथेनॉलवर चालणारा वीज प्रकल्प’
ब्राझिलिया: ऊसाच्या रसापासून बनणाऱ्या इथेनॉलचा वापर आतापर्यंत फक्त गाड्या चालवण्यासाठी केला जात होता. पण आता ब्राझीलने या क्षेत्रात एक मोठी जागतिक क्रांती केली आहे. जगाती…

महाराष्ट्र बायोगॅस धोरण २०२६
महाराष्ट्र सरकारने ५ मे २०२६ रोजी शासन निर्णय क्रमांक : स्वमअ-२०२५/प्र.क्र.८१/नवि-३४ अन्वये “महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) धोरण, २०२६” अधिसूचित केले आहे.धोरण…

राज्य सहकारी बँकेची ऐतिहासिक भरारी! ७०२ कोटींचा निव्वळ नफा
मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (MSC Bank) आपल्या प्रगतीचा आलेख उंचावत गत आर्थिक वर्षात ७०२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्…
How Indian Girmitians, brought for Sugar Industry, Transformed Fiji
Editor’s Note: The sugar industry is the lifeline of rural Maharashtra. It has transformed the countryside and improved the quality of life for millions. To shed light on…
जवाहर, कृष्णा, जरंडेश्वर कारखाने साखर उत्पादनात राज्यात अव्वल
शुगरटूडे विशेष रिपोर्ट : गाळप हंगाम 2025-26 — कोण ठरले श्रेष्ठ, सहकारी की खाजगी?पुणे : महाराष्ट्रातील गाळप हंगाम 2025-26 मध्ये राज्यातील 210 साखर कारखान्यांनी ७ एप्रि…

Co 18009 ऊसवाण ठरतंय फायदेशीर; भरघोस उत्पादनासह वाढीव रोगप्रतिकार क्षमता
कोईमतूर: ऊस शेतीला नवसंजीवनी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद – ऊस प्रजनन संस्थेने (ICAR-SBI) दोन वर्षांपूर्वी जारी केलेल्या को १८…



