Trending Posts
लोकल
संजीवनी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी फेरनिविदा
पणजी : सध्या संजीवनी साखर कारखाना बंदच आहे. याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्याचे आधुनिकीकरण करणे, इथेनॉलमध्ये उत्पादन प्रणाली बदलणे आणि गूळ बनवण्याच्या युनिट्सना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यापार्श्वभुमीवर संजीवनी सहकारी साखर…
योग्य नियोजन केल्यास ‘शून्य टक्के मिल बंद तास’ शक्य : आहेर
सांगली : साखर उद्योगातील मान्यवर सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक श्री. वा. र. आहेर यांचे “एकच ध्यास, एकच ध्यास, शून्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेची अंमलबजावणी या विषयावरील व्याख्यान…
राज्यात ७ हजार कोटींची एफआरपी जमा; अद्याप २,३२४ कोटी थकीत
पुणे : २०२५-२६ च्या चालू ऊस हंगामात राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आतापर्यंत ७ हजार २६ कोटी रुपयांची ‘एफआरपी’ जमा केली आहे. मात्र, अद्यापही २ हजार ३२४ कोटी रुपयांची देणी…
माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये थेट मुलाखती
बारामती : ७५०० मे.टन, ३५ मे. वॅट वीज निर्मीती प्रकल्प, ६० केएलपीडी आसवनी क्षमता असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये मॅन्युफॅक्चरींग विभागात खालील रिक्त पदे त्वरित थेट मुलाखतीव्दारे भरावयाची आहेत. तरी…
‘साखर, खाद्यतेलाचा अति वापर टाळा, फिट राहा!’ *मन की बात*मधून मोदींचा सल्ला
नवी दिल्ली: देशातील वाढत्या ‘लाईफस्टाईल’ (Lifestyle) आजारांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. आपल्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या…






























