मुख्य बातम्या
आणखी महत्त्वाचे
पश्चिम महाराष्ट्र
‘ओंकार’चा ५० लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण
१२७० कोटींची बिले शेतकरी खात्यात जमा श्रीगोंदा: ओंकार शुगर ग्रुपने चालू गाळप हंगामात ५० लाख मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप पूर्ण केले असून, आतापर्यंत १२७० कोटी रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहेत. ग्रुपचे संस्थापक बाबुराव बोत्रे पाटील यांनी ही…
मराठवाडा
ऊसतोड मुकादम अपहरप्रकरणी सहा जणांवर गुन्हा
धारूर: तालुक्यातील कासारी बोडखा येथील ऊसतोड मुकादम दादासाहेब श्यामसुंदर बडे यांचे भरदिवसा अपहरण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अपहृत मुकादमाला एका साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्याचे खळबळजनक वास्तव पोलीस तपासात समोर आले…
विदर्भ
शेतकरी आत्महत्यांचे मुख्य कारण ‘आयात-निर्यात’ धोरण!
भारत हा भौगोलिकदृष्ट्या, अमाप भूसंपदा व हवामान अनुकूल कृषिप्रधान देश आहे. दुसर्या देशांवर सत्ता गाजवण्याचे अनेक मार्ग आहेत. साम्राज्यवाद ही एक व्यापक संकल्पना आहे, ज्यामध्ये एक शक्तिशाली राष्ट्र इतर राष्ट्रांवर युद्ध सामुग्रीच्या जोरावर, आर्थिक ताकदीच्या,…
मार्केट
हॉट न्यूज

अवघ्या २७ गुंठ्यांत ८१ टन ऊस, पावणे तीन लाख कमावले!








Articles/News (English Section)










सहकार पुरस्कार २०२३-२४: ४५ संस्थांची होणार निवड















































