मुख्य बातम्या

पश्चिम महाराष्ट्र

‘ओंकार’चा ५० लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण

‘ओंकार’चा ५० लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण

Feb 11, 20261 min read

१२७० कोटींची बिले शेतकरी खात्यात जमा श्रीगोंदा: ओंकार शुगर ग्रुपने चालू गाळप हंगामात ५० लाख मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप पूर्ण केले असून, आतापर्यंत १२७० कोटी रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहेत. ग्रुपचे संस्थापक बाबुराव बोत्रे पाटील यांनी ही…

मराठवाडा

ऊसतोड मुकादम अपहरप्रकरणी सहा जणांवर गुन्हा

ऊसतोड मुकादम अपहरप्रकरणी सहा जणांवर गुन्हा

Feb 11, 20262 min read

धारूर: तालुक्यातील कासारी बोडखा येथील ऊसतोड मुकादम दादासाहेब श्यामसुंदर बडे यांचे भरदिवसा अपहरण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अपहृत मुकादमाला एका साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्याचे खळबळजनक वास्तव पोलीस तपासात समोर आले…

विदर्भ

Satish Deshmukh Article on farmers suicides

शेतकरी आत्महत्यांचे मुख्य कारण ‘आयात-निर्यात’ धोरण!

Feb 9, 20266 min read

भारत हा भौगोलिकदृष्ट्या, अमाप भूसंपदा व हवामान अनुकूल कृषिप्रधान देश आहे. दुसर्‍या देशांवर सत्ता गाजवण्याचे अनेक मार्ग आहेत. साम्राज्यवाद ही एक व्यापक संकल्पना आहे, ज्यामध्ये एक शक्तिशाली राष्ट्र इतर राष्ट्रांवर युद्ध सामुग्रीच्या जोरावर, आर्थिक ताकदीच्या,…

मार्केट

हॉट न्यूज

Sugarcane co-86032

अवघ्या २७ गुंठ्यांत ८१ टन ऊस, पावणे तीन लाख कमावले!

कराड  :  तालुक्यातील किवळ येथील प्रगतशील शेतकरी राम धरणे यांनी शेतीमध्ये अशक्य कोटीतील कामगिरी करून दाखवली आहे. त्यांनी अवघ्या २७ गुंठे जमिनीत ८६०३२ वाणाच्या उसाचे तब्बल ८१ टन उत्पादन घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या विक्रमी उत्पादनातून त्यांना २ लाख ८३ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळाले असून,…

आजचा दिवस

Ramdas Swami

आज दास नवमी

आज बुधवार, फेब्रुवारी ११, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिना…
Articles/News (English Section)

संजीवनी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी फेरनिविदा

पणजी : सध्या संजीवनी साखर कारखाना बंदच आहे. याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्याचे आधुनिकीकरण करणे, इथेनॉलमध्ये उत्पादन प्रणाली बदलणे आणि गूळ…
Select Language »