तज्ज्ञांच्या लेखणीतून
बिंधि न इँधन पाइऐ…
नागरिकांच्या मोटारींवर आपलीच मालकी असल्यासारखे सरकार वागले आणि पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवण्याचा निर्णय नागरिकांवर लादला गेला… ‘‘इथेनॉल (या द्रवाकडे…
इथेनॉल मिश्रण: तर्कदुष्टता नव्हे, दूरदृष्टीचे धोरण — लोकसत्ता अग्रलेखाला सडेतोड उत्तर
लोकसत्ताच्या “बिंधि न इँधन पाइऐ…” या अग्रलेखाने चार्ली मंगर यांच्या जुन्या विधानाचा आधार घेत मोदी सरकारच्या इथेनॉल धोरणाला “बिनडोक” आणि…
सहकारी साखर कारखान्यांची ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोलाची साथ
– साहेबराव खामकर पुणे : भारतातील सहकार चळवळ ही सामाजिक परिवर्तनाची खुप मोठी ताकद आहे.ग्रामीण भारतात उद्योग व्यवसाय,बाजारपेठ, रोजगार, शिक्षण,…
आज कृषिदिन
आज १ जुलैआज कृषी दिवसआज हरितक्रांतीचे प्रणेते अशी ओळख असलेले वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त १ जुलै हा महाराष्ट्रात कृषी दिवस…
उगार शुगरला दिला नवा दृष्टिकोन
कोल्हापूर : उगार शुगरचे चेअरमन एमेरिटस, भारतीय साखर उद्योगातील एक दूरदृष्टीचे उद्योगपती, कुशल प्रशासक आणि शेतकरीहिताचा सातत्याने पुरस्कार करणारे थोर…
FRP प्रमाणेच कर्मचाऱ्यांच्या पगाराचेही गांभीर्याने घ्यायला हवे – भास्कर घुले यांचे सदर
साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट तर केलीच आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकऱ्यांचे जीवनमान…
शर्करायन – मंगेश तिटकारे
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, आव्हाने, दीर्घकालीन…
साखर उद्योगाला तीन हजार कोटींचे बळ
कोल्हापूर-पुण्यात उभारणार अत्याधुनिक प्रकल्प; इथेनॉल, बायो-एनर्जी आणि मूल्यवर्धित उद्योगांना नवी दिशा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या…
“वाळूचे कण” : जीवनानुभवांची समृद्ध मांडणी
ज्येष्ठ साहित्यिक वाळू रघुनाथ आहेर यांचा सातपूर (नाशिक) येथील ज्ञानसिंधू प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून अतिशय देखणा ‘वाळूचे कण’ हा दुसरा काव्यसंग्रह…
खासदारकीची ऑफर नाकारणारे समर्पित ज्ञानतपस्वी!
साखर उद्योगाच्या इतिहासामध्ये एखादा प्रकल्प उभा करण्यासाठी नियोजनापासून ते प्रत्यक्ष गाळपापर्यंत किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, सांगली…
हे नवे पेट्रोल ( E85) खूप स्वस्त; पण ते तुमच्या गाडीत भरण्यापूर्वी हे तपासा
पेट्रोलपेक्षा २८ रुपयांनी स्वस्त ‘E85’ इंधन बाजारात; पण तुमच्या गाडीत हे चालेल का? जाणून घ्या गणित नवी दिल्ली: भारताच्या इथेनॉल-मिश्रण…
आधीच आव्हानांचा डोंगर, त्यात वाढती स्पर्धा…!
साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले…
हेल्पर ते साखर कारखानदार : वाढदिवस विशेष
यशोगाथा साखर उद्योगासह बँकिंग, शेतकरी आणि महिला सक्षमीकरण आदी विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणारे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. पांडुरंग राऊत.…
कल्पकता, कष्ट आणि नेतृत्वाचा संगम : एस. बी. भड यांचा गौरवशाली प्रवास
एस. एस. इंजिनिअर्स या नामवंत कंपनीचे संस्थापक, दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’चे माजी अध्यक्ष आणि साखर उद्योग…
गडकरींनी सांगितलेले इथेनॉल स्टोव्ह तंत्रज्ञान नेमके आहे काय?
दिलीप पाटील प्रत्येक गृहिणी आणि सुजाण कुटुंबाने हे ‘शेगडीचं तंत्रज्ञान’ नक्की समजून घ्या! घरचं बजेट सांभाळताना सध्या मोठी कसरत करावी…
साखर उद्योगातील CBG : एक मोठी संधी…
-उदय जाधवजेएमडी , सदगुरु श्री श्री साखर कारखाना ली , राजेवाडी , जि सांगली. भारताचा साखर उद्योग आज एका ऐतिहासिक…
नितीन गडकरींच्या दाव्यानुसार, पाण्यात मिसळलेले इथेनॉल जळू शकते का?
केंद्र सरकारमधील वजनदार मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, पाण्यात इथेनॉल मिसळून बनवलेल्या स्टोव्हमधून एलपीजीपेक्षा कमी खर्चात स्वयंपाकासाठी ज्वाला…
प्रत्येकाची काळजी वाहणारे नितीनजी…
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांनी लिहिलेला हा विशेष लेखदि.…
मॉरिशसमध्ये साखर उद्योगामुळे घडली क्रांती !
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, आव्हाने, दीर्घकालीन…
















