तज्ज्ञांच्या लेखणीतून
आधीच आव्हानांचा डोंगर, त्यात वाढती स्पर्धा…!
साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले…
हेल्पर ते साखर कारखानदार : वाढदिवस विशेष
यशोगाथा साखर उद्योगासह बँकिंग, शेतकरी आणि महिला सक्षमीकरण आदी विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणारे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. पांडुरंग राऊत.…
कल्पकता, कष्ट आणि नेतृत्वाचा संगम : एस. बी. भड यांचा गौरवशाली प्रवास
एस. एस. इंजिनिअर्स या नामवंत कंपनीचे संस्थापक, दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’चे माजी अध्यक्ष आणि साखर उद्योग…
गडकरींनी सांगितलेले इथेनॉल स्टोव्ह तंत्रज्ञान नेमके आहे काय?
दिलीप पाटील प्रत्येक गृहिणी आणि सुजाण कुटुंबाने हे ‘शेगडीचं तंत्रज्ञान’ नक्की समजून घ्या! घरचं बजेट सांभाळताना सध्या मोठी कसरत करावी…
साखर उद्योगातील CBG : एक मोठी संधी…
-उदय जाधवजेएमडी , सदगुरु श्री श्री साखर कारखाना ली , राजेवाडी , जि सांगली. भारताचा साखर उद्योग आज एका ऐतिहासिक…
नितीन गडकरींच्या दाव्यानुसार, पाण्यात मिसळलेले इथेनॉल जळू शकते का?
केंद्र सरकारमधील वजनदार मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, पाण्यात इथेनॉल मिसळून बनवलेल्या स्टोव्हमधून एलपीजीपेक्षा कमी खर्चात स्वयंपाकासाठी ज्वाला…
प्रत्येकाची काळजी वाहणारे नितीनजी…
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांनी लिहिलेला हा विशेष लेखदि.…
मॉरिशसमध्ये साखर उद्योगामुळे घडली क्रांती !
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, आव्हाने, दीर्घकालीन…
महाराष्ट्र बायोगॅस धोरण २०२६
महाराष्ट्र सरकारने ५ मे २०२६ रोजी शासन निर्णय क्रमांक : स्वमअ-२०२५/प्र.क्र.८१/नवि-३४ अन्वये “महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) धोरण, २०२६” अधिसूचित…
FRP वाढ : एक कटु विश्लेषण
….. — नंदकुमार सुतार गेल्या दशकात FRP ५४ टक्क्यांनी वाढला असला तरी, प्रत्येक टन उसामागे ₹६०० ते ₹८७५ हा खर्च…
भारताच्या ऊर्जा स्वयंपूर्णतेचा मार्ग साखर कारखान्यांतून
–दिलीप पाटील सहअध्यक्ष, शुगर बायोएनर्जी फोरम, आयएफजीई. (९६३७७६४१११) भारत आजही इंधनासाठी परदेशावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. दरवर्षी अब्जावधी डॉलर परकीय…
‘Sugarcane Control Order 2026’ : शेतकरी, कारखानदार, इथेनॉल उत्पादकांवर काय परिणाम होणार?
सविस्तर माहिती जाणून घ्या नवी दिल्ली — केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने (Department of Food & Public Distribution)…
साखर उद्योगातील ‘नॅचरल’ क्रांतीचे महानायक: वाढदिवस विशेष
नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि साखर उद्योगातील दिग्गज व्यक्तिमत्व ‘कृषिरत्न’ बी. बी. ठोंबरे यांचा २४ एप्रिल रोजी वाढदिवस.…
या 63 कारखान्यांचे अभिनंदन… शेतकऱ्यांना दिली एफआरपीपेक्षा अधिक रक्कम (Full Report)
SupgarToday Special Report पुणे : महाराष्ट्रातील साखर हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यातील एकूण २०९ साखर कारखान्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत १,०४२.२७…
मंत्री आणि नेत्यांच्या कारखान्याकडेच एफआरपी थकबाकी
सहकारमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री यांच्याशी संबंधित कारखानेही थकबाकीदार पुणे : साखर आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील कारखान्यांकडे ऊस उत्पादक…
आयसोब्युटेनॉल : भारताच्या इंधन सुरक्षेचे नवे अस्त्र
जेव्हा जागतिक कच्च्या तेलाचे बाजार अस्थिर होतात, तेव्हा किण्वन-जन्य अल्कोहोल भारताच्या ९० लाख कोटींच्या वाहतूक अर्थव्यवस्थेला मोठ्या धक्क्यांपासून वाचवू शकते.…
E20 हे केवळ सुरुवात आहे, आता भारताने E50 चे लक्ष्य ठेवावे : समीर सोमय्या
‘गोदावरी बायो-रिफायनरीज लिमिटेड’चे (GBL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक समीर सोमय्या यांची इंधन क्षेत्रातील भविष्यातील वाटचालीवर आधारित एक विशेष मुलाखत दिली…
नवीन उद्योजकांसाठी पाच दिवसांची विशेष प्रशिक्षण कार्यशाळा
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे (MCDC) व्यवस्थापकीय संचालक श्री. मंगेश तिटकारे यांची ‘कृषीमाल निर्यात आणि युवकांसाठी संधी’ या विषयावर दूरदर्शनसाठी कृषी…
.. ही नामुष्की साखर कारखान्यांवर का येतेय?
साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले…
साखर उद्योग भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी मोठे योगदान देऊ शकतो
आपला भारत देश शेकडो वर्षांपासून उद्योग आणि शेतीप्रधान म्हणून जगभर प्रसिद्ध होता आणि आजही आहे. मुळात हे दोनच सेक्टर अर्थव्यवस्थेचे…



















