तज्ज्ञांच्या लेखणीतून
इथेनॉल घरात, पण इंधनासाठी बाहेर वरात!
कस्तुरी मृगाची कथा आपणा सर्वांना माहितीच आहे. सुगंधी कस्तुरी आपल्या शरीरात असताना, मृग त्याच्या शोधात जंगलभर फिरत असते. तसाच काहीसा…
“कॉपशॉप” संकल्पनेच्या पुनरुज्जीवन प्रयत्न!
शेतकरी गट, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी मधील शेतकऱ्यांच्या शेतमालाला मध्यस्थाविना शहरातील गृह हौसिंग सोसायट्या मधील ग्राहकांना थेट पुरवठा…
एलपीजीला उत्तम पर्याय ठरेल एलबीजी : ठोंबरे
पुणे : एलपीजीला (LPG) एलबीजी (LBG) उत्तम पर्याय ठरू शकतो आणि तो देशाची गरज भागवू शकतो, असे साखर आणि बायोगॅस…
उसाच्या अवशेषांपासून २-जी इथेनॉल,एसएएफ उत्पादन; तेही शून्य उत्सर्जनासह
दी डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनच्या (डीएसटीए) वार्षिक परिषदेत, स्प्रे इंजिनिअरिंग डिव्हायसेस लिमिटेडचे (एसईडीएल) व्यवस्थापकीय संचालक श्री. विवेक वर्मा यांनी विमर्श…
साखर उद्योगामुळे जगभर पसरले भारतीय लोक
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने,…
इथेनॉल निर्मितीही परवडेना…!
मी साखर कारखाना बोलतोय -भाग १४ साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण…
गोडव्याला युद्धाची झळ!
संपादकीय भारतातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेला साखर गाळप हंगाम २०२५-२६ आता आपल्या अंतिम टप्प्याकडे झुकू लागला आहे.…
कचऱ्यातून कांचन: बगॅस ठरणार बायोफ्यूएलचे भविष्य!
लेखक: दिलीप पाटील भारतातील साखर कारखाने सध्या एका मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. केवळ साखर उत्पादन करण्यापलीकडे जाऊन हे कारखाने…
सरकारचे नवे गाजर : बोओटीवर करा प्रकल्प
पुणे: आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी, उपपदार्थनिर्मिती प्रकल्प ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर उभारण्यास…
देशभर १ एप्रिलपासून ‘ई-२०’ पेट्रोल अनिवार्य: उच्च ऑक्टेन इंधनामुळे इंजिन राहणार सुरक्षित
केंद्र सरकारने १ एप्रिल २०२६ पासून संपूर्ण भारतात २०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E20) विक्रीचे बंधनकारक आदेश दिले आहेत . पेट्रोलियम…
भारत तावरे : वाढदिवस विशेष
श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्हाइस प्रेसिडेंट श्री. भारत तावरे यांचा २४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना शुगरटुडे मासिकाच्या वतीने…
रुपयाचे हेलकावे व अर्थव्यवस्था !
– प्रा.नंदकुमार काकिर्डे डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया सातत्याने खाली वर जात असून त्याने नवीन निचांकी नुकतीच नोंदवली. या हेलकावेपूर्ण विनिमय…
साखर कारखान्यांचे ‘मल्टीफीड’ स्वप्न आणि वास्तव!
–दिलीप पाटील सध्या साखर कारखान्यांच्या मल्टिफीड डिस्टिलरी (Multifeed Distillery) बाबत अनेक बातम्या येत आहेत, पण त्यामागचे ग्राउंड रिअॅलिटी मात्र वेगळीच…
ड्रोन क्रांतीमुळे मोठे परिवर्तन
–मंगेश तिटकारे सन १८४९ मध्ये ऑस्ट्रियन लोकांनी व्हेनिसवर हल्ला करताना हवेत उडणाऱ्या फुग्यांना स्फोटकं जोडली. याचा वापर करून व्हेनिसच मोठे…
मजुरांना गरजेच्या वस्तू मोफत देणारी *माणुसकीची भिंत!*
SugarToday Special (शुगरटूडे विशेष ) पाटेठाण श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने अनेक वर्षांपासून सुरू असलेला माणुसकीची भिंत हा अभिनव उपक्रम…
शेतकरी आत्महत्यांचे मुख्य कारण ‘आयात-निर्यात’ धोरण!
भारत हा भौगोलिकदृष्ट्या, अमाप भूसंपदा व हवामान अनुकूल कृषिप्रधान देश आहे. दुसर्या देशांवर सत्ता गाजवण्याचे अनेक मार्ग आहेत. साम्राज्यवाद ही…
साखरेची ICUMSA- ग्रेड
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने,…
उत्पादन वाढलं, साखर झाली कडू!
साखर उद्योगाला उद्योगाचा दर्जा असला, तरी त्याला त्याच्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही. सरकारी हस्तक्षेप सारखा वाढत असतो. आयात-निर्यातीवरही सरकारची…
कारखान्यांची घडी कशी विस्कटली?
साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले…
बायो सीएनजी करसवलत : साखर उद्योगासाठी मोठा दिलासा
-दिलीप पाटील केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये सरकारने बायोगॅसपासून तयार होणाऱ्या CNG (बायो-CBG) संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बायोगॅस-मिश्रित…
















