महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांवर थकबाकीचा डोंगर!

साखर उद्योग आर्थिक संकटात पुणे : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल १२,७७९ कोटी रुपयांची बिले थकली असून, ही थकबाकी गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. साखर कारखानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत आणि राज्यातील थकबाकीचा आकडा इतर राज्यांच्या तुलनेत तिप्पट झाला…












