Category Headlines

imp happenings to be treated as headlines

गुड न्यूज ! देशात उसाचे क्षेत्र वाढले

sugarcane control order 2026 is coming

३३६ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज नवी दिल्ली /मुंबई : देशातील आगामी ऊस गाळप हंगामासाठी ऊस उपलब्ध क्षेत्रात वाढ झाल्याची माहिती इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने दिली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, देशभरात सुमारे ७९ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस…

इथेनॉल-मिश्रित डिझेलच्या चाचणीत ‘फ्लॅश पॉइंट’चा अडथळा

नवी दिल्ली : इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच्या वापरानंतर केंद्र सरकारने इथेनॉल-मिश्रित डिझेलचीही चाचणी सुरू केली आहे. मात्र, इथेनॉल मिसळल्यानंतर डिझेलचा ‘फ्लॅश पॉइंट’ म्हणजेच पेट घेण्याचे तापमान कमी होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आवश्यक सुरक्षा मानकांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या तांत्रिक…

इथेनॉलसाठी उसाचा वापर रोखणार?

साखरेच्या दरवाढीने केंद्र सरकारची धावपळ नवी दिल्ली : देशात साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस, सिरप आणि मोलॅसिसच्या वापराबाबत निर्बंध घालण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता आणि वाढते दर…

मका-उसापासून आता बायोप्लास्टिक!

शेतकऱ्यांसाठी नवी कमाईची संधी नवी दिल्ली : पर्यावरणपूरक उपाययोजनांना चालना देण्यासाठी राज्यात मका आणि उसापासून बायोप्लास्टिक तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे प्लास्टिक प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांना देखील थेट आर्थिक फायदा मिळणार आहे. अंदाजे…

इथेनॉल उत्पादन वाढवा, उद्योग वाचवा : मुख्यमंत्र्यांचा संदेश

devendra fadanvis

कोल्हापूर : साखर उद्योगाच्या भविष्यासाठी इथेनॉल उत्पादन अत्यावश्यक बनले असून, त्याशिवाय साखर कारखाने दीर्घकाळ टिकू शकणार नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागल येथे राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की,…

गाळप हंगाम लवकर सुरू करण्यासाठी कारखान्यांची तयारी!

साखर उद्योगाची सरकारकडे मदतीची हाक! नवी दिल्ली : देशातील साखर कारखाने यंदाचा गाळप हंगाम नेहमीपेक्षा सुमारे १५ दिवस आधी सुरू करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, या निर्णयामुळे होणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करण्यात आली आहे. इंडियन शुगर…

इथेनॉल क्रांतीत मक्याचा दबदबा; शेतकरी अजूनही तोट्यात

नवी दिल्ली : देशात इथेनॉल निर्मितीसाठी मका (कॉर्न) हा प्रमुख कच्चा माल म्हणून वेगाने पुढे येत असताना, प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक फायदा होत नसल्याचे चित्र समोर येत आहे. इथेनॉल उद्योग वाढत असला तरी त्याचा फायदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत…

साखर उद्योग ‘मल्टी प्रॉडक्ट बायोमास रिसोर्स’ म्हणून विकसित व्हावा

S B Bhad awarded with DSTA sakhar gaurav purskar

प्रगत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व कार्यक्षमता वाढविण्यावर भर हवा पुणे : “साखर उद्योगाकडे केवळ साखर उत्पादन करणारा उद्योग म्हणून न पाहता ‘मल्टी प्रॉडक्ट बायोमास रिसोर्स’ म्हणून पाहण्याची गरज आहे. इथेनॉल, बायोगॅस, बायो-सीएनजी यांसह विविध मूल्यवर्धित उत्पादनांच्या माध्यमातून उद्योगाची आर्थिक व्यवहार्यता…

गुळाच्या दरात झपाट्याने वाढ; साखरेचीही साथ!

साखर महाग, गुळही सुटला नाही; दरवाढीने ग्राहक हैराण पुणे : राज्यात साखरेच्या वाढत्या दरांबरोबरच गुळाच्या किमतीतही मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सध्या साखरेचे दर सुमारे ₹४,५६० प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले असून गुळाचे दर ₹४,८०० ते ₹५,००० प्रति क्विंटलदरम्यान व्यवहार होत आहेत.…

दरवाढीमुळे साखर बाजारावर केंद्राची नजर!

नवी दिल्ली / अहिल्यानगर : देशातील बाजारपेठेत साखरेचे दर विक्रमी पातळीवर पोहोचल्याने केंद्र सरकार अखेर सक्रिय झाले आहे. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर उद्योगाकडून साठा व उत्पादनाची तपशीलवार माहिती मागवण्यात आली असून, आवश्यक तेथे हस्तक्षेप करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. अहिल्यानगर…

Select Language »