Category Articles

आज कृषिदिन

आज १ जुलैआज कृषी दिवसआज हरितक्रांतीचे प्रणेते अशी ओळख असलेले वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त १ जुलै हा महाराष्ट्रात कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो. शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. आपले पूर्वज यांच्या विचारातून या संकल्पनेचा उगम झाला…

उगार शुगरला दिला नवा दृष्टिकोन

Rajabhau Shirgaonkar

कोल्हापूर : उगार शुगरचे चेअरमन एमेरिटस, भारतीय साखर उद्योगातील एक दूरदृष्टीचे उद्योगपती, कुशल प्रशासक आणि शेतकरीहिताचा सातत्याने पुरस्कार करणारे थोर व्यक्तिमत्त्व राजेंद्र ऊर्फ राजाभाऊ शिरगावकर यांचे २५ जून २०२६ रोजी दु:खद निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांनी द उगार…

FRP प्रमाणेच कर्मचाऱ्यांच्या पगाराचेही गांभीर्याने घ्यायला हवे – भास्कर घुले यांचे सदर

Bhaskar Ghule's Column in Sugartoday

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट तर केलीच आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल?…

शर्करायन – मंगेश तिटकारे

Indian Culture in Guyana - Mangesh Titkare

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे माजी एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

साखर उद्योगाला तीन हजार कोटींचे बळ

Amit shah at Ichalkaranji

कोल्हापूर-पुण्यात उभारणार अत्याधुनिक प्रकल्प; इथेनॉल, बायो-एनर्जी आणि मूल्यवर्धित उद्योगांना नवी दिशा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या आधुनिकीकरणाला मिळणार मोठी चालना इचलकरंजी | प्रतिनिधी महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगाला नवसंजीवनी देणारी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री…

“वाळूचे कण” : जीवनानुभवांची समृद्ध मांडणी

W R Aher Poetry Book

    ज्येष्ठ साहित्यिक वाळू रघुनाथ आहेर यांचा सातपूर (नाशिक) येथील ज्ञानसिंधू प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून अतिशय देखणा ‘वाळूचे कण’ हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. यापूर्वी ‘अंतरीचे बोल’ हा त्यांचा पहिला आशयसंपन्न काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. शेतकरी बांधवांसह ऊसतोड मजुरांच्या जिव्हाळ्याचा विषय…

खासदारकीची ऑफर नाकारणारे समर्पित ज्ञानतपस्वी!

DR. SHIVAJIRAO KADAM BIRTHDAY ARTICLE

साखर उद्योगाच्या इतिहासामध्ये एखादा प्रकल्प उभा करण्यासाठी नियोजनापासून ते प्रत्यक्ष गाळपापर्यंत किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात एका जिद्दी नेतृत्वाने हे सर्व गणितच बदलून टाकले. डॉ. शिवाजीराव कदम सर यांनी बामणी-पारे सारख्या ओसाड माळरानावर…

हे नवे पेट्रोल ( E85) खूप स्वस्त; पण ते तुमच्या गाडीत भरण्यापूर्वी हे तपासा

Check this before filling new Petrol E85

पेट्रोलपेक्षा २८ रुपयांनी स्वस्त ‘E85’ इंधन बाजारात; पण तुमच्या गाडीत हे चालेल का? जाणून घ्या गणित नवी दिल्ली: भारताच्या इथेनॉल-मिश्रण कार्यक्रमात एक मोठे पाऊल पडले आहे. दिल्लीमध्ये आता ‘E85’ नावाचे नवीन इंधन लाँच करण्यात आले असून त्याची किंमत ८२.१२ रुपये…

आधीच आव्हानांचा डोंगर, त्यात वाढती स्पर्धा…!

Bhaskar Ghule Column

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

हेल्पर ते साखर कारखानदार : वाढदिवस विशेष

Pandurang Raut, Chairman, Shrinath sugar- Birthday Special

यशोगाथा साखर उद्योगासह बँकिंग, शेतकरी आणि महिला सक्षमीकरण आदी विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणारे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. पांडुरंग राऊत. श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यांचे संस्थापक… त्यांचा १ जून रोजी वाढदिवस. त्यांना शुगरटुडे मासिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. ‘शुगरटुडे’ने त्यांची दोन…

Select Language »