सल्फर पुरवठ्याची चिंता : साखर कारखान्यांनी आतापासूनच नियोजन करण्याची गरज

–दिलीप पाटील १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या गाळप हंगाम २०२६-२७ साठी देशातील साखर कारखाने हळूहळू तयारीला लागले आहेत. उसाची उपलब्धता, वाढलेली FRP, साखरेचे बाजारभाव, इथेनॉलचे अर्थशास्त्र, ऊर्जा खर्च, मनुष्यबळ आणि खेळत्या भांडवलाची उपलब्धता अशा अनेक प्रश्नांवर उद्योगाचे लक्ष आहे.…








