साखर निर्यातीवर सप्टेंबरपर्यंत बंदी!

देशांतर्गत पुरवठ्याच्या चिंतेमुळे केंद्र सरकारचा निर्णय नवी दिल्ली | विशेष प्रतिनिधी देशांतर्गत बाजारातील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत राखण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या विदेश व्यापार महासंचालनालय…










