Category Headlines

imp happenings to be treated as headlines

घरगुती वापरासाठी आता ‘इथेनॉल’ शेगड्यांचा विचार – सचिव संजीव चोप्रा

Sanjeev Chopra, Food Secretary

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार आता इथेनॉलवर आधारित स्वयंपाकाच्या शेगड्यांना (Ethanol-based cook stoves) प्रोत्साहन देण्याच्या विचारात आहे. ग्राहक व्यवहार आणि अन्न पुरवठा मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा यांनी नुकतीच ही माहिती…

साखर कारखानदारी वाचवण्यासाठी व्यावसायिकता स्वीकारा – परिचारक : पांडुरंग कारखान्यावर साखर उद्योगासमोरील आव्हानांवर मंथन

Sohan Shirgaonkar being felicitated by Prashantrao Paricharak

पुणे/पंढरपूर: “साखर उद्योग हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, मात्र सध्या हा उद्योग शासकीय धोरण, आर्थिक आणि नैसर्गिक अशा तिहेरी कचाट्यात सापडला आहे. सहकार क्षेत्रात काम करताना आता केवळ राजकारण करून चालणार नाही, तर कारखाने नफ्यात चालवण्यासाठी ‘व्यावसायिकता’ (Professionalism) आणणे ही…

.. ही नामुष्की साखर कारखान्यांवर का येतेय?

Bhaskar Ghule Column

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

साखर उद्योग भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी मोठे योगदान देऊ शकतो

Congratulations Sugar Industry for its resilience - Special Editorial

आपला भारत देश शेकडो वर्षांपासून उद्योग आणि शेतीप्रधान म्हणून जगभर प्रसिद्ध होता आणि आजही आहे. मुळात हे दोनच सेक्टर अर्थव्यवस्थेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. त्यांना जोडणारा तिसरे पूरक क्षेत्र म्हणजे वाणिज्य… बस्स! सारी अर्थव्यवस्था या तिन्ही क्षेत्रांच्या परिभाषेत मांडता येते. दोन…

जवाहर, कृष्णा, जरंडेश्वर कारखाने साखर उत्पादनात राज्यात अव्वल

Sugar Crushing season Special Report

शुगरटूडे विशेष रिपोर्ट : गाळप हंगाम 2025-26 — कोण ठरले श्रेष्ठ, सहकारी की खाजगी? पुणे : महाराष्ट्रातील गाळप हंगाम 2025-26 मध्ये राज्यातील 210 साखर कारखान्यांनी ७ एप्रिलपर्यंत एकूण 10 कोटी 44 लाख 19 हजार मे. टन ऊसाचे गाळप करून 9…

साखर उद्योगासाठी आणलेल्या हिंदी लोकांनी केले फिजीचे परिवर्तन

Mangesh Titkare Article Series

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी आणि…

कारखान्यांपेक्षा गुऱ्हाळांना शेतकऱ्यांची पसंती!

jaggery Market

गूळनिर्मितीतून वाढता नफा, स्थानिकांना रोजगाराची संधी पुणे : उसाला कारखान्यात मिळणाऱ्या दरापेक्षा गूळनिर्मितीतून अधिकचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी गुऱ्हाळांना प्राधान्य दिले आहे. शेतीतून थेट कच्च्या मालाचे विक्रीयोग्य उत्पादन तयार करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. कारखान्यांनी पूर्ण क्षमतेने गाळप केल्याने…

भारतीय साखर उद्योगाला निर्यातीची सुवर्णसंधी!

Sugar Export

युद्धाचा अनपेक्षित फायदा! पुणे : मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक तेल बाजारात क्रूड ऑईलचे दर भडकले असून, ब्राझीलने साखर उत्पादनाऐवजी इथेनॉल निर्मितीकडे वळण्याची तयारी सुरू केली आहे. या घडामोडीमुळे जागतिक बाजारात साखरेची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, भारताला निर्यातीसाठी मोठी संधी मिळू…

देशात उसाची थकबाकी ३२ पटीने वाढली : FRP Arrears

FRP Arrears 32 times Higher than the last year 2024-2025

नवी दिल्ली: देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. संसदेच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विषयक स्थायी समितीने उसाच्या थकबाकीत (Sugarcane Arrears) झालेली ३२ पटीने वाढ अधोरेखित केली आहे. १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत देशातील ऊस थकबाकीचा आकडा…

परदेशी तेल नको, स्वदेशी इथेनॉल हवे!

Modi at ICA conference

पंतप्रधान मोदींनी मांडला १.५ लाख कोटींच्या बचतीचा पाढा नोएडा: जागतिक स्तरावर इंधनाचे संकट गडद होत असताना, भारताच्या ‘इथेनॉल ब्लेंडिंग’ (मिश्रण) कार्यक्रमाने देशाला मोठा आर्थिक आधार दिला आहे. “इथेनॉलमुळे भारताचे सुमारे १.५ लाख कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले असून, हा पैसा…

Select Language »