Category Headlines

imp happenings to be treated as headlines

‘Sugarcane Control Order 2026’ : शेतकरी, कारखानदार, इथेनॉल उत्पादकांवर काय परिणाम होणार?

sugarcane control order 2026 is coming

सविस्तर माहिती जाणून घ्या नवी दिल्ली — केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने (Department of Food & Public Distribution) तब्बल 60 वर्षे जुना ऊस नियंत्रण आदेश 1966 (Sugarcane Control Order, 1966) रद्द करून त्याजागी नवा ‘Sugarcane Control Order, 2026’…

या 63 कारखान्यांचे अभिनंदन… शेतकऱ्यांना दिली एफआरपीपेक्षा अधिक रक्कम (Full Report)

sugarcane FRP

SupgarToday Special Report पुणे : महाराष्ट्रातील साखर हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यातील एकूण २०९ साखर कारखान्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत १,०४२.२७ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. साखर आयुक्तालयाने १५ एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाक्षिक अहवालानुसार, राज्यात एकूण ₹२,१३० कोटींची…

७ साखर कारखान्यांना ‘एनसीडीसी’ने कर्ज नाकारले; सरकार फेरप्रस्ताव पाठवणार

राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने सात कारखान्यांना कर्ज नाकारल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे

मंत्री आणि नेत्यांच्या कारखान्याकडेच एफआरपी थकबाकी

Bhagyashri Patil and Harshwardhan Patil

सहकारमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री यांच्याशी संबंधित कारखानेही थकबाकीदार पुणे : साखर आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे रू. २१३० कोटी रूपये अद्याप थकले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, थकबाकीदारांमध्ये विद्यमान मंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार आणि साखर…

भेंडवळची भविष्यवाणी : जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार

Bhendwal Ghatmandni Bhavishyvani 2026

बुलढाणा – सुमारे चार शतकांची परंपरा असलेली भेंडवळच्या घट मांडण्याची पद्धत आजही कायम आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी घटमांडणी करण्यात आली व दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयावेळी या घटमांडणीचे निरीक्षण करून वर्षभराचे पीक पाणी पाऊस राजकीय व देशाच्या संरक्षण स्थितीबद्दलचे…

केवळ ७० कारखानेच शंभर नंबरी

FRP of sugarcane

पुणे : साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या मार्चअखेरच्या आकडेवारीनुसार, गाळप हंगाम 2025-26 मध्ये राज्यातील साखर उद्योगाकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या ऊस बिलांचे प्रमाण सुमारे 92.52 टक्क्यांवर पोचले आहे. मात्र 139 कारखान्यांकडे अद्यापही तब्बल ₹2,991 कोटींची थकबाकी शिल्लक आहे, हे चिंताजनक आहे. मात्र…

आयसोब्युटेनॉल : भारताच्या इंधन सुरक्षेचे नवे अस्त्र

Isobutanol can save India's Energy Industry

जेव्हा जागतिक कच्च्या तेलाचे बाजार अस्थिर होतात, तेव्हा किण्वन-जन्य अल्कोहोल भारताच्या ९० लाख कोटींच्या वाहतूक अर्थव्यवस्थेला मोठ्या धक्क्यांपासून वाचवू शकते. १. डिझेलचे महत्त्व आणि आयात अवलंबित्व भारतात दररोज लाखो ट्रक, ट्रॅक्टर आणि औद्योगिक यंत्रे डिझेलवर चालतात. प्रत्येक बॅरल कच्च्या तेलातून…

सीबीजी प्रकल्प ३०० दिवस कसे चालतील : शिरगावकरांनी सुचवले नवे ‘बिझनेस मॉडेल’

Sohan Shirgaokar of Ugar Sugar being felicitated at Pandurang Sugar

पंढरपूर : “साखर कारखानदारी ही एकेकाळी ग्रामीण भागातील एक स्वतंत्र आणि समांतर अर्थव्यवस्था होती. मात्र, आज ही व्यवस्था पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली असून कारखानदारांच्या हातात काहीही उरलेले नाही. अशा स्थितीत साखर उद्योगाला टिकवायचे असेल, तर प्रत्येक कारखान्याने स्वतंत्र गुंतवणूक करण्याऐवजी जिल्हा…

E20 हे केवळ सुरुवात आहे, आता भारताने E50 चे लक्ष्य ठेवावे : समीर सोमय्या

Sameer Somayya, Godawari Bio Refineries

‘गोदावरी बायो-रिफायनरीज लिमिटेड’चे (GBL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक समीर सोमय्या यांची इंधन क्षेत्रातील भविष्यातील वाटचालीवर आधारित एक विशेष मुलाखत दिली आहे: भारताने पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रणाचे (E20) उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण केले असून, १ एप्रिल २०२६ पासून देशभर हे इंधन अनिवार्य…

नवीन उद्योजकांसाठी पाच दिवसांची विशेष प्रशिक्षण कार्यशाळा

Mangesh Titkare Interview on Agri Export and Opportunities for Youngsters

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे (MCDC) व्यवस्थापकीय संचालक श्री. मंगेश तिटकारे यांची ‘कृषीमाल निर्यात आणि युवकांसाठी संधी’ या विषयावर दूरदर्शनसाठी कृषी क्षेत्रातील जाणकार हेमंत जगताप घेतलेली विशेष मुलाखत विशेष मुलाखत: कृषीमाल निर्यातीतून समृद्धीकडे – तरुणांसाठी सुवर्णसंधी श्री. मंगेश तिटकारे (व्यवस्थापकीय संचालक,…

Select Language »