ई-२० धोरणावरून वाद : ग्राहकांवर वाढता आर्थिक ताण

महागाई वाढण्याची शक्यता; ‘टीम भारत’चा इशारा पुणे : केंद्र सरकारने लागू केलेल्या ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोल धोरणाला विरोध वाढत असून, या धोरणामुळे देशातील ग्राहकांवर सर्वात मोठा आर्थिक भार पडणार असल्याचा आरोप ‘टीम भारत’ संघटनेने केला आहे. या संदर्भात…












