परदेशी तेल नको, स्वदेशी इथेनॉल हवे!

पंतप्रधान मोदींनी मांडला १.५ लाख कोटींच्या बचतीचा पाढा नोएडा: जागतिक स्तरावर इंधनाचे संकट गडद होत असताना, भारताच्या ‘इथेनॉल ब्लेंडिंग’ (मिश्रण) कार्यक्रमाने देशाला मोठा आर्थिक आधार दिला आहे. “इथेनॉलमुळे भारताचे सुमारे १.५ लाख कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले असून, हा पैसा…











