Category Headlines

imp happenings to be treated as headlines

इथेनॉल घरात, पण इंधनासाठी बाहेर वरात!

Dilip Patil writes on War and Energy Security of India

कस्तुरी मृगाची कथा आपणा सर्वांना माहितीच आहे. सुगंधी कस्तुरी आपल्या शरीरात असताना, मृग त्याच्या शोधात जंगलभर फिरत असते. तसाच काहीसा प्रकार सरकारच्या बाबतीत होत आहे. इथेनॉल हे पर्यायी इंधन घरात (देशात) मुबलक असताना, त्याच्या विनियोगाचे योग्य धोरण निश्चित करण्याऐवजी जीवाश्म…

एलपीजीला स्वच्छ, स्वदेशी पर्याय म्हणून उदयास येणारे इंधन – DME

diethyl methyl ether DME is alternative for LPG

भारतामध्ये ऊर्जा सुरक्षितता वाढविणे आणि आयातीत इंधनांवरील अवलंबित्व कमी करणे हे सरकारसमोरचे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत डायमिथाइल इथर (DME) हे इंधन एलपीजीला स्वच्छ व स्वदेशी पर्याय म्हणून पुढे येत आहे. संशोधन संस्था, ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आणि सरकार या सर्व…

एलपीजीला उत्तम पर्याय ठरेल एलबीजी : ठोंबरे

पुणे : एलपीजीला (LPG) एलबीजी (LBG) उत्तम पर्याय ठरू शकतो आणि तो देशाची गरज भागवू शकतो, असे साखर आणि बायोगॅस क्षेत्रातील तज्ज्ञ बी. बी. ठोंबरे यांनी म्हटले आहे. सध्या आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर सीबीजी तयार होत आहे, त्यापासून एलबीजी तयार करता…

रमजानच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या दरात वाढीचे संकेत!

Sugar MSP

महाराष्ट्राचा साखर कोटा घटला पुणे : आगामी रमजान महिना आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने बाजारात साखरेची उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काळात साखरेच्या दरात तेजी राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महाराष्ट्राचा कोटा घटल्यामुळे आणि स्थानिक…

साखर उद्योगामुळे जगभर पसरले भारतीय लोक

Mangesh Titkare's new Article Series

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

इथेनॉल निर्मितीही परवडेना…!

Bhaskar Ghule Article on Sugar Industry

मी साखर कारखाना बोलतोय -भाग १४ साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू…

गोडव्याला युद्धाची झळ!

Sugar industry bear the brunt of war- Sugartoday Editorial

संपादकीय भारतातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेला साखर गाळप हंगाम २०२५-२६ आता आपल्या अंतिम टप्प्याकडे झुकू लागला आहे. यंदाचा हंगाम केवळ उत्पादनाच्या विक्रमांसाठीच नाही, तर जागतिक भू-राजकीय तणाव आणि देशांतर्गत ऊर्जा धोरणांमधील बदलांमुळेही विशेष चर्चेत राहिला आहे. महाराष्ट्रातील…

साखरेच्या आधारभूत किमतीत वाढ नसल्याने कारखानदारी संकटात

Babasaheb Patil, Cooperation Minister

सहकारमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती  मुंबई : गेल्या सहा वर्षांत उसाच्या एफआरपी (Fair and Remunerative Price) मध्ये सहा वेळा वाढ करण्यात आली असली, तरी साखरेच्या किमान विक्री मूल्यामध्ये (MSP) एकदाही वाढ झालेली नाही. साखरेचे दर २०१९ पासून प्रति किलो ३१ रुपयांवर स्थिर असल्याने राज्यातील साखर कारखान्यांसमोर मोठे…

राज्यातील साखर उद्योग गंभीर संकटात : ४३१५ कोटींची एफआरपी थकली

FRP of sugarcane

मुंबई : चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राचा ग्रामीण कणा समजला जाणारा साखर उद्योग सध्या ऐतिहासिक आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यासंदर्भात विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी या भीषण परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. वळसे-पाटील यांनी केवळ साखर उद्योगावरच नव्हे,…

कचऱ्यातून कांचन: बगॅस ठरणार बायोफ्यूएलचे भविष्य!

Dilip Patil Writes on Bioenergy opportunity for Sugar Industry

लेखक: दिलीप पाटील भारतातील साखर कारखाने सध्या एका मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. केवळ साखर उत्पादन करण्यापलीकडे जाऊन हे कारखाने आता अद्ययावत ‘ऊर्जा केंद्रांत’ रूपांतरित होत आहेत. अक्षय ऊर्जेच्या (Renewable Energy) क्षेत्रात ही एक सुवर्णसंधी आहे. मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रवासात…

Select Language »