सरकारचे नवे गाजर : बोओटीवर करा प्रकल्प

पुणे: आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी, उपपदार्थनिर्मिती प्रकल्प ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर उभारण्यास राज्य सरकारने परवानगी सहकारी कारखान्यांना परवानगी दिली आहे. मात्र ही गाजराची पुंगी आहे, अशी प्रतिक्रिया साखर उद्योगातून व्यक्त होत आहे.…










