ठळक घडामोडी
विशेष

पुणे : साखर उद्योग क्षेत्रातील तब्बल दहा हजारांहून अधिक सदस्यांना, माहिती अदान-प्रदानासाठी, एकत्र बांधून ठेवणाऱ्या ‘शुगर इंडस्ट्रीज परिवार’ या समूहाने दहाव्या वर्धापन दिनानिमित्त खास व्याख्यानमालेचे आयोजन केले. त्यात या क्षेत्रातील…

भागा वरखडे …………पाण्यासाठी एका राज्य सरकारचा शेती सन्मान पुरस्कार मिळवणारा शेतकरी आत्महत्या करतो, या घटनेचे राज्य सरकारला काहीच वाटले नाही. शेतकऱ्याच्या बहिणीने केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांना कृषिप्रधान देश म्हणायला…

उदगिरी शुगरचे चेअरमन डॉ. राहुल कदम यांच्या वाढदिवसानिमित्त… राष्ट्रीय स्तरावरील ‘Outlook’ या प्रसिद्ध नियतकालिकाने ‘5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे द्रष्टे’ (Visionaries of 5 trillion Economy) या विषयावर विशेषांक प्रसिद्ध केला. त्यात भारतातील…

-भागा वरखडे महाराष्ट्राच्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांपैकी असलेले सहकारमहर्षी मा. स्व. शंकरराव कोल्हे हे मोठे व्यक्तिमत्त्व. ते कठोर राजकारणी असल्याचा अनेकांचा समज आहे. त्यांच्यातील मृदुता, एखादी व्यक्ती त्यांच्या राशीशी जुळवून घेणारी…

साखरेचा ताळेबंद : 2024-25 दिलीप पाटील 2024-25 हंगामासाठी हा अद्ययावत साखरेचा ताळेबंद मांडताना, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (NFCSF), भारतीय साखर आणि जैव ऊर्जा उत्पादक संघटना (ISMA) आणि अखिल भारतीय…

लेखक: दिलीप पाटील १७ मार्च २०२५ रोजी पारित झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे. या आदेशाने राज्य सरकारच्या २१ फेब्रुवारी २०२२ च्या शासन…