‘वर्धन ॲग्रो’मध्ये ११५ पदांसाठी मेगाभरती

सातारा : वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग लि. कंपनीच्या खांडसरी आणि गूळ पावडर कारखान्यासाठी तब्बल ११५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हा कारखाना २५०० टन गाळप क्षमतेचा असून, खटाव तालुक्यात त्रिमली येथे आहे. इच्छुक उमेदवारांनी २५ मार्च २०२३ पर्यंत अर्ज पाठवावेत, असे आवाहन कारखान्याने केले आहे.
अधिक तपशील पुढीलप्रमाणे ….
