तज्ज्ञांच्या लेखणीतून
तावरेंसह, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बळीराजा पॅनेलचा दारुण पराभव
अजितदादांच्या श्री निळकंठेश्वर पॅनेलला बहुमत –चंद्रकांत भुजबळ राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी निकाल स्पष्ट…
रोजगार निर्मितीमध्ये पिछाडी
विशेष आर्थिक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीला नुकतीच 11 वर्षे पूर्ण झाली. जागतिक पातळीवर आर्थिक शक्ती म्हणून उदयाला येत…
बगॅस आधारित पर्यावरणपूरक टेबलवेअर : कचऱ्यापासून संपत्ती
पर्यावरणाबाबत जागरूक ग्राहकवादाकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या जगात, उद्योग कचऱ्याची पुनर्कल्पना ओझे म्हणून नव्हे तर एक मौल्यवान संसाधन म्हणून करत आहेत.…
इथेनॉल दरवाढ, एस.डी.एफ.च्या धर्तीवर अल्प व्याज दरांमध्ये निधी आवश्यक
आपल्या भारत देशामध्ये सुमारे 70 टक्के लोकसंख्या शेती व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. शेती व्यवसायाशी निगडित असणाऱ्या आर्थिक, साखर, दुग्ध…
सामूहिक शेती धोरणाचीही आता गरज
एका ऐतिहासिक निर्णयाद्वारे, महाराष्ट्र सरकारने “महाॲग्री एआय” नावाचे एक दूरदर्शी धोरण जाहीर केले आहे, ज्याचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या…
पवार विरुद्ध तावरे पारंपरिक लढत कायम, मतविभाजनसाठी ४ पॅनेल
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीची निवडणूक होत असून चौरंगी समजली जाणारी खरी लढत दुरंगी होणार असल्याचे…
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची *भुरळ*
पुणे : बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेऊन, भावी चेअरमन आपणच आहोत, अशी घोषणा…
सर्वच क्षेत्रात दमदार *कदम*!
विविध क्षेत्रांत नवी यशोशिखरे पादाक्रांत करणारे बहुआयामी, ज्ञानी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. शिवाजीराव कदम. उद्योग, शिक्षण असो, समाज कारण असो की…
6व्या, 7व्या, 8व्या पंचवार्षिक योजना कालावधीत झालेला साखर क्षेत्राचा विकास
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने,…
डिजिटल सुविधा – मूलभूत हक्क
“डिजिटल तंत्रज्ञान” म्हणजे इंटरनेट,संगणक,स्मार्टफोन किंवा कोणत्याही डिजिटल सेवांची उपलब्धता प्रत्येक नागरिकाला सहजगत्या, विनासायास मिळणे हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे,…
दारिद्र्यरेषा आणि डेटाची कमाल!
विजय गोखले काही दिवसांपूर्वी जागतिक बँकेने एक मोठे पाऊल उचलले. त्यांनी आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषा (International Poverty Line – IPL) वाढवली. तुम्हाला…
रेपो दर कपात : साखर कारखान्यांची कोट्यवधीची बचत शक्य
–श्री. पी. जी. मेढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात ०.५% कपात करत तो ६.००% वरून ५.५०% केला…
ऊसावर आधारित भारतातील पहिले बायोप्लास्टिक संयंत्र
बलरामपूर बायोयुग (Balrampur Bioyug) हे भारतातील पहिले पीएलए (Polylactic Acid) बायोप्लास्टिक्स ब्रँड आणि पूर्णतः एकात्मिक (fully integrated) पीएलए बायोप्लास्टिक संयंत्र…
साखर कारखान्यातील राखेपासून मजबूत विटा
कानपूर- साखर कारखान्यांमधून बाहेर पडणारी राख वायू प्रदूषणाचे मोठे कारण आहे, परंतु आता त्यावर पर्यावरणपूरक आणि कायमस्वरूपी उपाय सापडला आहे.…
नामवंत आहारतज्ज्ञ दिवेकर यांचे मत
मुंबई : सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ (nutritionist) रुजुता दिवेकर यांच्या ताज्या मतानुसार, साखर ही आपल्या आरोग्याची खरी शत्रू नाही, तर आपली जीवनशैली…
साखर बाजारपेठ स्थिर राहण्याचा महासंघाचा अंदाज
नवी दिल्ली – सध्या भारतीय साखर बाजारपेठ स्थिर असून, आगामी काळातही दरात स्थिरता राहण्याची अपेक्षा आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर…
प्रेरणादायी जीवनकथा!
उद्योग कोणताही असो, त्यात स्वत:ला संपूर्णपणे झोकून देऊन कष्ट करत, यश मिळवणारे एक संघर्षशील, कर्तृत्ववान उद्योजक आहेत, त्यांचा प्रवास प्ररेणादायी…
*Yes Yes* व्यक्तिमत्त्व!
दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’चे अध्यक्ष, एस. एस. इंजिनिअर्स या नामवंत कंपनीचे संस्थापक आणि साखर उद्योग क्षेत्रातील…
कुणाची कामगिरी ठरली सरस?
पुणे: एकूण उत्पादन आणि साखर उताऱ्याचा विचार करता, महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने खासगी साखर कारखान्यांवर चांगलेच भारी पडले आहेत. अंतिम…
धाडसी परिवर्तनाची वेळ सुरू झाली आहे
हवामानाची निकड, संसाधनांची कमतरता आणि ग्रामीण आर्थिक संकटाच्या काळात, भारताचा साखर उद्योग एका परिवर्तनकारी प्रगतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. साखर उत्पादक…