Category पश्चिम महाराष्ट्र

दिल्लीच्या मेळाव्याला शेट्टी यांची उपस्थिती

Raju Shetti former MP

नवी दिल्ली- रोजगार चळवळीला पाठिंबा देण्यासाठी नुकतेच अनेक शेतकरी नेते आणि संघटनांनी जंतरमंतर येथे ‘रोजगार संसद’ मध्ये भाग घेतला, असे संयोजक संयुक्त रोजगार आंदोलन समिती (SRAS) च्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. यावेळी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टीदेखील उपस्थित होते. आंदोलनात सहभागी…

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत साखर आयुक्तांचे कायद्यावर बोट

पुणे : आमदार तानाजी सावंत यांनी उसाच्या थकीत रास्त व किफायतशीर रकमेबाबत (FRP) सवलतीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली खरी; मात्र साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी मागणी अवास्तव असल्याचे सांगत अमान्य केली, शिवाय कायदा काय सांगतो, याकडेही लक्ष वेधले.त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही…

कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज ही पध्दत बंद व्हावी : अनास्कर

पुणे : थकीत कर्जांची उत्पन्नाशी निगडित पुनर्बांधणी करावी, रोखीचे व्यवहार पूर्णतः बंद करण्यात यावेत, कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज ही पध्दत बंद करण्यात यावी, उत्पन्नातून कर्जाची परतफेड करावी, असा सल्ला राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिला. मांजरी येथे वसंतदादा…

निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी हानीकारक : शरद पवार

Sharad Pawar

अहमदनगर: सध्याच्या काळात साखरेचे प्रचंड उत्पादन झाले आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी संधी होती. मात्र सध्याच्या केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. सरकारचे हे धोरण देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार…

राजगड साखर कारखान्यासाठी 29 मे ला मतदान होणार

पुणे : पुण्यातील भोरमधील राजगड सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 2022-27 हा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग आला आहे. 17 संचालक निवडीसाठी हा निवडणूककार्यक्रम जाहीर झाला आहे. 29 मेला यासाठी मतदान होणार आहे. तर…

नितीन गडकरी यांचा साखर कारखानदारीला सावधगिरीचा इशारा

साखर कारखानदारांना राजकारण करायचे आहे. त्यामुळे उसाचे दर काही कमी करता येणार नाहीत. दुसरीकडे साखर जास्त झाली आहे. ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन वाढले तर २० ते २२ रुपयांवर भाव येईल. अशा स्थितीत उसाची लागवड जास्त होत राहिली तर एक दिवस आत्महत्या…

भीमा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया थांबवण्याची मागणी

कुरकुंभ – दौंड तालुक्यातील पाटस येथून भीमा सहकारी साखर कारखान्याच्या (Bhima Sahkari Sugar Facotry) 31 मार्च 2021 च्या ताळेबंदनुसार (Balance Sheet) राज्य सहकारी बँकेचे (State Bank) 14 कोटी 27 लाख 85 हजार 757 रूपये 50 पैसे कर्ज (Loan) असल्याचे दिसून…

छत्रपतीची ऊस गाळपात आघाडी

बारामती : बारामती येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याने गेल्या 178 दिवसांमध्ये 12 लाख टन उसाचे गाळप केले आणि 13 लाख 15 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जोपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप होणार नाही तोपर्यंत कारखान्याची धुराडी बंद केली जाणार नसल्याचे…

18 पैकी 7 साखर कारखान्यांचे गाळप बंद

यंदा ऊस गाळप हंगाम लांबलेला आहे. वाढत्या क्षेत्रामुळे ही अवस्था झाली आहे. आतापर्यंत मराठवाड्यातीलच (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न समोर आला होता. पण पण पश्चिम महाराष्ट्रातमध्ये अजूनही ऊस हा फडातच उभा आहे. अतिरिक्त उसाचे गाळप झाल्याशिवाय उसाचे गाळप हे बंद…

कारखान्यांना गेलेल्या जादा रकमेची वसुली

sugar mill

सांगली जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पांमधील विजेचा दर वीज नियामक आयोगाने घटवण्याचा घाट घातला आहे. सध्याचा ६.६४ रुपये दर घटवून ५.४७ रुपये प्रतियुनिट दिला जाणार आहे. गेल्या व चालू हंगामात प्रत्यक्षात वीजदर ६.६४ रुपये मिळाला मात्र, नवे दर १…

Select Language »