तज्ज्ञांच्या लेखणीतून
अर्थसंकल्प : एमएसपी, इथेनॉलच्या आशेवर साखर शेअरची वाटचाल
केंद्र सरकारच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये एमएसपी, इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध, साखर निर्यातबंदी आदींवर सकारात्मक निर्णय होतील, अशी आशा देशातील साखर उद्योगाला आहे.…
नव्या सहकारी साखर कारखान्यांना परवाने देण्याची गरज
– साहेबराव खामकर संपूर्ण जगामध्ये गेल्या गाळप हंगामात एकूण १८६० लाख टन साखर उत्पादन झाले असून त्या मध्ये ब्राझील ने…
एफआरपी देण्यात महाराष्ट्र अव्वल
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकर्यांना एफआरपीची रक्कम अदा करण्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. एफआरपी देण्याचे प्रमाण 99.5 टक्के आहे.मागच्या…
धोके ओळखा, कारण साखर कामगारांच्या गळ्याला बसतोय विळखा!
साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखानदारीमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले.…
ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचा पुढाकार, ऊसासाठी ठरणार वरदान
‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय आता केवळ चर्चेपुरता मर्यादित राहिला नाही, तर या तंत्रज्ञानाचा व्यापक प्रमाणात वापर…
‘हात धुऊन’ घेणारा ‘लीडर’
भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकारी शेखर गायकवाड (आयएएस) म्हणजे उत्तम प्रशासक, उत्तम संवादक, उत्तम निर्णय क्षमता, उत्तम निरीक्षण शक्ती, उत्तम…
उसाच्या प्रचलित वाणांची माहिती
डॉ. बाळकृष्ण जमदग्नी १. को ४९९ : (पीओजे २८७८ x को २९०)हा वाण इ.स. १९३६ मध्ये पाडेगावच्या ऊस संशोधन केंद्रावरून…
ऊस लागण हंगाम, लागण पद्धती आणि प्रकार
–डॉ. जे. पी. पाटील महाराष्ट्रात ऊस लागवडीस अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे. पण सध्या महाराष्ट्रातील उसाचे सरासरी उत्पादन कमी होत चालले…
कृषी व साखर उद्योगाच्या भारतातील मातृसंस्था -NSI, ICAR
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी…
साखर उद्योग, शिक्षण क्षेत्रातील द्रष्टे नेतृत्त्व
विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणारे बहुआयामी, ज्ञानी व्यक्तिमत्त्व डॉ. शिवाजीराव कदम यांचा १५ जून रोजी वाढदिवस… त्यानिमित्त त्यांचे सुहृद, नामवंत…
कोण आहेत साखर कारखानदार, खासदार बजरंग सोनवणे ऊर्फ बप्पा
बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली. येथून विजयी झालेले ५३ वर्षांचे बजरंग मनोहर सोनवणे ऊर्फ बप्पा हे…
ऊस उत्पादक, शेतकऱ्यांचा कौल कुणाला?
–भागा वरखडे ………. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या मित्रपक्षांना दक्षिणेत चांगले यश मिळाले असले, तरी…
ट्रॅक्टर/अंगद गाडीचे दर निश्चित करण्याची गरज का आहे?
ट्रॅक्टर गाडी किंवा अंगद गाडी किंवा जुगाड या नावाने अलीकडच्या काळात बहुतेक सर्व साखर कारखान्यांना तोडणी यंत्रणा वापरली जाते. पूर्वी…
पगार कितीही असो, काम मात्र झोकून!
या सदरात साखर उद्योगातील कामगारांविषयी… साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात…
घनकचऱ्यापासून ऊर्जानिमित्ती आणि साखर उद्योग
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी…
भोजन तुमच्या पोटात, तर प्लेट प्राण्यांच्या पोटात….
यंदा एक सिनेमा आला होता, ‘केरळ स्टोरी’ नावाचा… त्याची कथा दहशतवादावर आधारलेली होती. ही पण ‘केरळ स्टोरी’च आहे. पण बगॅसवर…
साखर उद्योगाच्या पायातील बेड्या काढून टाका!
ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्धीचा ध्यास घेतलेले धडाडीचे उद्योजक श्री. बी. बी. ठोंबरे (B. B. Thombare) यांच्या संकल्पनेतून २००० साली नॅचरल उद्योग…
पात्र असूनही कर्ज देण्यास टाळटाळ का?
दीर्घ मुदतीचे कर्ज हाच उत्तम इलाज…. माझे नाते शेतकऱ्यांच्या चुलींशी… साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली…
आसवण्या/डिस्टिलरी उद्योग व त्यातून निर्माण होणारे स्पेंटवॉश : एक आढावा
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी…
साखर तयार करताना हाडांचा उपयोग केला जातो का?
‘गोड’ साखरेबाबतचे ‘कटू’ गैरसमज लेखक – डी. एम. रासकर (मुख्य कार्यकारी अधिकारी)श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि. साधारण 1960 पर्यंत सामान्य…














