तज्ज्ञांच्या लेखणीतून
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची *भुरळ*
पुणे : बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेऊन, भावी चेअरमन आपणच आहोत, अशी घोषणा…
सर्वच क्षेत्रात दमदार *कदम*!
विविध क्षेत्रांत नवी यशोशिखरे पादाक्रांत करणारे बहुआयामी, ज्ञानी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. शिवाजीराव कदम. उद्योग, शिक्षण असो, समाज कारण असो की…
6व्या, 7व्या, 8व्या पंचवार्षिक योजना कालावधीत झालेला साखर क्षेत्राचा विकास
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने,…
डिजिटल सुविधा – मूलभूत हक्क
“डिजिटल तंत्रज्ञान” म्हणजे इंटरनेट,संगणक,स्मार्टफोन किंवा कोणत्याही डिजिटल सेवांची उपलब्धता प्रत्येक नागरिकाला सहजगत्या, विनासायास मिळणे हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे,…
दारिद्र्यरेषा आणि डेटाची कमाल!
विजय गोखले काही दिवसांपूर्वी जागतिक बँकेने एक मोठे पाऊल उचलले. त्यांनी आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषा (International Poverty Line – IPL) वाढवली. तुम्हाला…
रेपो दर कपात : साखर कारखान्यांची कोट्यवधीची बचत शक्य
–श्री. पी. जी. मेढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात ०.५% कपात करत तो ६.००% वरून ५.५०% केला…
ऊसावर आधारित भारतातील पहिले बायोप्लास्टिक संयंत्र
बलरामपूर बायोयुग (Balrampur Bioyug) हे भारतातील पहिले पीएलए (Polylactic Acid) बायोप्लास्टिक्स ब्रँड आणि पूर्णतः एकात्मिक (fully integrated) पीएलए बायोप्लास्टिक संयंत्र…
साखर कारखान्यातील राखेपासून मजबूत विटा
कानपूर- साखर कारखान्यांमधून बाहेर पडणारी राख वायू प्रदूषणाचे मोठे कारण आहे, परंतु आता त्यावर पर्यावरणपूरक आणि कायमस्वरूपी उपाय सापडला आहे.…
नामवंत आहारतज्ज्ञ दिवेकर यांचे मत
मुंबई : सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ (nutritionist) रुजुता दिवेकर यांच्या ताज्या मतानुसार, साखर ही आपल्या आरोग्याची खरी शत्रू नाही, तर आपली जीवनशैली…
साखर बाजारपेठ स्थिर राहण्याचा महासंघाचा अंदाज
नवी दिल्ली – सध्या भारतीय साखर बाजारपेठ स्थिर असून, आगामी काळातही दरात स्थिरता राहण्याची अपेक्षा आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर…
प्रेरणादायी जीवनकथा!
उद्योग कोणताही असो, त्यात स्वत:ला संपूर्णपणे झोकून देऊन कष्ट करत, यश मिळवणारे एक संघर्षशील, कर्तृत्ववान उद्योजक आहेत, त्यांचा प्रवास प्ररेणादायी…
*Yes Yes* व्यक्तिमत्त्व!
दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’चे अध्यक्ष, एस. एस. इंजिनिअर्स या नामवंत कंपनीचे संस्थापक आणि साखर उद्योग क्षेत्रातील…
कुणाची कामगिरी ठरली सरस?
पुणे: एकूण उत्पादन आणि साखर उताऱ्याचा विचार करता, महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने खासगी साखर कारखान्यांवर चांगलेच भारी पडले आहेत. अंतिम…
धाडसी परिवर्तनाची वेळ सुरू झाली आहे
हवामानाची निकड, संसाधनांची कमतरता आणि ग्रामीण आर्थिक संकटाच्या काळात, भारताचा साखर उद्योग एका परिवर्तनकारी प्रगतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. साखर उत्पादक…
1.78 लाख कोटी रुपये नफा
प्रा नंदकुमार काकिर्डे * 31 मार्च 2025 अखेरच्या वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची आर्थिक कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. या सर्व बँकांनी…
उसासाठी AI : खालील मुद्दे गांभीर्याने विचारात घ्या…
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा ऊस शेतीसाठी वापराबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने यासाठी पुढाकार…
ऊस शेतीसाठी AI चा वापर करताना सावधान!
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा ऊस शेतीसाठी वापराबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने यासाठी पुढाकार…
महाराष्ट्राची बायो सीबीजी क्षमता, देशात हरित ऊर्जा क्रांतीसाठी सक्षम
महाराष्ट्र ऊर्जा परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा असून, तो येथील मजबूत साखर उद्योगामुळे भारताच्या सीबीजी क्रांतीचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. सक्षम…
संरचनात्मक सुधारणा आणि धोरणात्मक हस्तक्षेप करण्याची वेळ
महाराष्ट्रातील ग्रामीण आर्थिक परिवर्तनाचे एकेकाळी एक शक्तिशाली इंजिन असलेला सहकारी साखर उद्योग सध्या अभूतपूर्व आव्हानांना तोंड देत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या सामुदायिक…
शाश्वत विकास आणि समावेशक समृद्धीसाठी हे करण्याची गरज ….
–पी. जी. मेढे भारताची ऊस अर्थव्यवस्था देशभरातील ५ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना आणि शेकडो साखर कारखान्यांना आधार देते. बदलत्या हवामान परिस्थिती,…