गळीत हंगाम नव्हे, तर इक्षुदंड महोत्सव!

–नंदकुमार सुतार, मुख्य संपादक (शुगरटुडे) लांबलेला पावसाळा, लहरी पावसाने मराठवाड्यात घातलेला धुमाकूळ, सरकारची धोरणात्मक धरसोड, सुमारे २१६ कारखान्यांनी गाळपासाठी केलेले अर्ज, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने साखर कारखान्यांवर टाकलेला भार, ऊस तोड मजुरांचा तुटवडा, गुन्हाळघरांचा वाढता जोर….. अशा पार्श्वभूमीवर यंदाचा म्हणजे…



