Category पश्चिम महाराष्ट्र

व्हीएसआयमध्ये  दोन दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

VSI Pune

जमिनीची सुपीकता खालावल्याने ऊस, साखर उताऱ्यात घट होत असल्याची चिंता पुणे : मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) येथे  ‘बदलत्या हवामानानुसार ऊस उत्पादनवाढीचे अद्ययावत तंत्रज्ञान’ या विषयावर बुधवारी (दि. ३०) दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन…

इतर राज्यांप्रमाणे ऊस वाहतूक ट्रॅक्टरसह ट्रॉलीला एकत्रित परवाना द्या

सांगली : इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकास ट्रॅक्टर आणि  ट्रॉलीचा एकत्रित वाहन परवाना मिळावा, अशी मागणी नुकतीच स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी सह प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  या मागणीचा…

एफआरपी बाबत साखर आयुक्तालयाने खुलासा करावा

Andolan Ankush gives Ultimatum to Sugar Commissioner

आंदोलन अंकुश संघटनेचे साखर आयुक्तांना साकडे पुणे : ज्या त्या वर्षाच्या रिकव्हरी नुसार उसाची एफआरपी ठरवली जावी, असे केंद्राचे मत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसापासून माध्यमातून येत आहेत; त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात यावर्षी एकरकमी एफआरपी मिळणार की नाही, असा…

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एआय’ वापरासाठी बिनव्याजी कर्ज

विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण कागल :  शाहू उद्योग समूहाचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांच्या ७७ व्या जयंतीच्या निमित्ताने ऊस पीक मार्गदर्शन व ‘ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळा आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना…

डॉ. तनपुरे कारखान्याला शक्य ती सर्व मदत करणार

Ajit Pawar

अहिल्यानगर : राहुरीतील डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना हा या परिसराचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तो सुरळीतपणे सुरू होण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. तुम्ही कारखान्याचे मालक आहात. कारखान्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकरकमी तसेच शासकीय पातळीवर यासाठी मदतीचा प्रस्ताव…

शेतकऱ्यांनी एआय आधारित शेतीकडे वळावे : भाग्यश्री पाटील

Bhagyashri Harshwardhan Patil Speaks at Nira Bhima Sugar Factory

इंदापूर :  कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ऊस उत्पादनात वाढ होणार असून, पाणी व खताच्या वापरात बचत होईल. याशिवाय संभाव्य किडी, रोग यासंदर्भातील अलर्ट मोबाईलवर मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे निरा भीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी एआय…

श्री विघ्नहरचे एमडी भास्कर घुले यांची DSTA च्या नियामक परिषदेवर निवड

डेक्कन शुगर टेक्नोलॅाजीस्टस असोसिएशनच्या नियामक परिषदेवर श्री भास्कर घुले यांची बिनविरोध निवड साखर आणि उपपदार्थ उद्योगातील अनुभवी व्यक्तीमत्त्व व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांची डेक्कन शुगर टेक्नोलॅाजीस्टस असोसिएशनच्या (DSTA) नियामक परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.…

२५ कि.मी. बाहेरील ऊस वाहतुकीचा खर्च कारखान्यांकडून वसूल करा : शेट्टी

Raju Shetti with Sugar Commissioner

पुणे ( प्रतिनिधी ) राज्यातील साखर कारखाने एकुण झालेल्या गाळपाच्या ४० ते ६० टक्के ऊस कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील गाळप करत असून यामुळे तोडणी वाहतूकीमघ्ये भरमसाठ होवून ऊस उत्पादक शेतक-यांचे नुकसान होत आहे. यामुळे २५ किलोमीटर पर्यंत  गाळपास येणारा वाहतुकीचा जास्तीत जास्त…

‘सह्याद्री’चे वित्त सल्लागार एच. टी. देसाई यांचे निधन

Hindurav Desai, Karad

कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे वित्त सल्लागार (फायनान्शिअल ॲडव्हायझर) हिंदुराव तातोबा देसाई (एच.टी.देसाई)  २३ जुलै रोजी दु:खद निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. कराड तालुक्यातील सुपणे गावचे ते रहिवासी होते. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, पत्नी, मुलगा, मुली, पुतने, सुना…

सोलापुरातील कारखानदारांनी शेतकऱ्यांचे थकवले ७० कोटी!  

FRP of sugarcane

थकित बिलासाठी रयत क्रांती शेतकरी संघटना आक्रमक सोलापूर : जिल्ह्यातील काही साखर कारखानदारांनी उस उत्पादक शेतकऱ्यांचे अद्याप ७० कोटी रुपये थकविल्याचा आरोप रयत क्रांती शेतकरी संघटनेने केला आहे. या थकित ‘एफआरपी’साठी रयत क्रांती शेतकरी संघटना आक्रमक झाली असून पुढील आठवड्यापासून…

Select Language »