साखर कामगारांच्या प्रश्नांचे सरकारला गांभीर्य नाही : काळे

इस्लामपूर : प्रत्येकाने आपण कुठे कमी पडतो याचे आत्मचिंतन करावे. यातूनच आपण साखर कामगारांना ताकदीने न्याय मिळवून देवू शकतो, असा विश्वास महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासो काळे यांनी व्यक्त केला. राज्य सरकारला साखर कामगारांच्या प्रश्नांचे गांभीर्य नाही.…











