राजाराम कारखान्यात भीषण आग

कोल्हापूर : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. त्यात काही मशिनरी, विद्युत उपकरणे व ऑइलचे टँक जळून खाक झाले. त्यामुळे कारखान्याचे सुमारे ४ ते ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे कारखाना व्यवस्थापनाने…











