योग्य हमीभावासह उसाची एफआरपी वाढवावी
बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी सातारा : आगामी गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात उसाचे क्षेत्र वाढले असले तरी उसाचे एकरी उत्पादन घटू लागले आहे. उसाच्या उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्यामानाने उसाला योग्य हमीभाव मिळत त्यामुळे योग्य हमीभाव व उसाची एफआरपी वाढवावी,…









