उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी ‘एआय’चा वापर करावा : जयंत पाटील

इस्लामपूर : शेतकऱ्यांनी उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी ‘एआय’चा वापर करण्याचे आवाहन माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले. राजारामबापू कारखान्यावर राजारामबापू साखर कारखाना, अॅग्री कल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (केव्हीके, बारामती) व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय, पुणे) यांच्यातर्फे आयोजित शेतकरी चर्चासत्रात ते…