…त्याशिवाय उसाला चांगला भावही मिळणार नाही : राजू शेट्टी

बेळगाव : साखर कारखानदारांकडून सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट होत आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी आता तरी संघटित होऊन त्यांच्याविरुद्ध लढा उभारावा. शेतकऱ्यांनी मरगळ झटकून साखर कारखानदारांविरोधात उभे राहण्याची वेळ आली आहे. त्याशिवाय उसाला चांगला भावही मिळणार नाही, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी…












