अजिंक्यतारा कारखान्याकडून पूरग्रस्तांसाठी १० लाखांची मदत

सातारा : अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक भागात शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पुरस्थितीमुळे उभी पिके नष्ट झाली आहेत. विशेषतः मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे तसेच पूरपरिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी राज्य सरकार ठोस भूमिका घेत आहे. राज्य सरकारच्या…












