Category आणखी महत्त्वाचे

‘FOI’ चा कृषी संशोधकांच्या आंदोलनाला पाठींबा

सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत आणि आर्टी या संस्थांच्या दोन वर्षांपासून रखडलेल्या फेलोशिप, शिष्यवृत्ती वगैरे च्या मागण्यांसाठी कृषी संशोधक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सप्टेंबर महिन्यात पुण्याच्या गुडलक चौकात, भर पावसात, आठ दिवस आंदोलन केलं होते. त्याला उपस्थित राहून आम्ही पाठिंबा दिला, अशी माहिती…

कृष्णा कारखान्यात विभाग प्रमुखांसाठी प्रशिक्षण शिबिर

Krishna Sugar Training

कराड :  महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) आणि प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील पदाधिकारी व विभाग प्रमुख यांच्यासाठी एकदिवसीय प्रशिक्षण नुकतेच आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन डॉ. सुरेश भोसले होते. जयवंतराव भोसले…

ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात

दौलताबाद : धुळे-सोलापूर महामार्गावर माळीवाडा गावाजवळील उड्डापुलावर सोमवारी सकाळी  ११ वाजता ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टरला अपघात झाला आहे. या अपघातात सहा ऊसतोड कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोरख लक्ष्मण जाधव (१६), प्रिया लक्ष्मण…

…त्याशिवाय उसाला चांगला भावही मिळणार नाही : राजू शेट्टी

बेळगाव : साखर कारखानदारांकडून सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट होत आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी आता तरी संघटित होऊन त्यांच्याविरुद्ध लढा उभारावा. शेतकऱ्यांनी मरगळ झटकून साखर कारखानदारांविरोधात उभे राहण्याची वेळ आली आहे. त्याशिवाय उसाला चांगला भावही मिळणार नाही, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी…

एफआरपीमध्येही नियोजनबद्ध वाढ गरजेची : हर्षवर्धन पाटील

Harshwardhan Patil

सिद्धटेक : साखर उद्योगाला स्थिरता येण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होण्यासाठी केंद्र सरकारने शेतीच्या इतर योजनांबरोबरच उसाच्या एफआरपीमध्येही नियोजनबद्ध वाढ करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. ते अष्टविनायक यात्रेदरम्यान…

रामगिरी शुगर्सची फसवणूक; पुण्यातील सात जणांविरोधात गुन्हा

बार्शी : बनावट कागदपत्रांच्या अधारे रामगिरी शुगर्सची जमीन परस्पर गहाण ठेऊन तब्बल दोन कोटी १० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील दोन महिलांसह सात जणांविरोधात बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीतन छटवाल (रा. अंधेरी मुंबई), स्व. देविदास सजनानी, वनिता सजनानी,…

हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस दर जाहीर करा; शेतकरी संघटना आक्रमक

sugarcane FRP

रायबाग (बेळगाव)  :  गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी अद्याप राज्यातील कोणत्याही साखर कारखान्याने ऊस बिलाची घोषणा केलेली नाही. ऊस बिलाची घोषणा केल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नसल्याचा पवित्रा शेतकरी संघटनेनी घेतला आहे. याबाबतचे निवेदन सोमवारी रायबाग तहसीलदार महादेव सनमुरे यांना शेतकरी…

अज्ञाताने लावलेल्या आगीत पाच एकर ऊस खाक

गुन्हा दाखल; सुरक्षा उपाययोजनांची मागणी नंदुरबार : तब्बल पाच एकर ऊसपिकाला अज्ञाताने आग लावल्याने ऊस जळून खाक झाला आहे. याप्रकरणी संबंधितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  ही घटना तळोदा तालुक्यातील उमरी शिवारात सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. या आगीत शेतकऱ्याचे…

ऊसउत्पादकांना मदत देण्याची गरज : शरद पवार

Sharad Pawar at Cogen India Awards

पुणे : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात परभणी, जालना, धाराशिव, सोलापूर, बीड या भागांमध्ये उसाबरोबर इतर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी ऊस पडला, तर काही ठिकाणी वाहून गेला आहे. राज्यातील पूरग्रस्त, ऊसउत्पादक…

माझ्या दिलवरा

Aher Poem

आडरस्त्यावर नको सोडून जाऊ मला,एखाद्या वळणावर नको सोडून जाऊ मला.खिंड लढवू या पण नको सोडून जाऊ मला,हट्ट करून नको सोडू माझ्या दिलवरा. ॥१॥ मनात जे येतं तसं नको घडायला,तुझा जिव्हाळा विरंगुळा वाटे मला.नको दूर जाऊ, भीती वाटते मला,शोधीन तुला दारोदार…

Select Language »