Category आणखी महत्त्वाचे

वारणा कारखान्यात ऊस वजनात छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा

वारणानगर : वारणा सहकारी साखर कारखान्यात ऊस वजनात तफावत करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कारखान्यातील पन्हाळा तालुक्यातील एका ऑपरेटरवर कोडोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साहील लक्ष्मण वकटे (वय २०, रा. काखे, ता. पन्हाळा) असे गुन्हा दाखल झालेल्या ऑपरेटरचे नाव आहे.…

मनाला निराश करू नका

काम करा जरा काम करा |जगी आला तर काम करा||इथे जन्माचे सार्थक करा|समाजोपयोगी काम करा||व्यर्थ न जाय मानव जन्म|मनाला निराश करू नका||१|| मुहूर्ताची वेळ वाया जायी|उपकार हा वाया न जायी|| जग स्वप्नमय मानूं नका|मार्ग आपला करा प्रशस्त||ईश्वर आहे पाठीशी उभा |मनाला…

ऊस ट्रक-दुचाकीच्या धडकेत दोन तरुण ठार

पाथर्डी : तालुक्यातील मिरी येथे पांढरीपूल-शेवगाव रस्त्यालगत उसाने भरलेल्या एका भरधाव रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यात दोन तरुण जागीच ठार झाले आहे. गणेश किसनराव वाघ (३९) आणि तेजस देविदास जगताप (१९, दोघेही रा. मिरी, ता. पाथर्डी)…

अथणीत ऊसतोड यंत्रामध्ये सापडून दोन महिलांचा जागीच मृत्यू

Sugarcane Harvester

अथणी : ऊस गोळा करताना ऊसतोड यंत्रामध्ये सापडून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना अथणी तालुक्यात बुधवारी (ता. १७) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेनंतर मृत महिलांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. बौरव्वा लक्ष्मण कोबडी (वय ६०) व लक्ष्मीबाई मल्लप्पा…

पाटील भेटले गडकरींना

HARSHVARDHAN PATIL AND GADKARI

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या. भेट पालखी मार्गाबाबत असली,…

उदगिरी शुगरच्या १ लाख ४० हजार १०१ व्या साखर पोत्याचे पूजन

Udagiri Sutar bags Puja

सांगली : बामणी (पारे) येथील उदगिरी शुगर अँड पॉवर लि. या साखर कारखान्याच्या 1 लाख 40 हजार 101 साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन डॉ.राहुलदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख उपस्थित होते. कारखान्याचा गळीत हंगाम…

राज्यातील साखर कारखाने हे लुटारूंचे अड्डे : रघुनाथ पाटील

RAGHUNATH DADA PATIL

अहिल्यानगर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आयोजित मेळाव्यात शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सध्या शेतकऱ्यांच्या कुठल्याही शेतमालाला सध्या समाधानकारक भाव मिळत नसून, सर्वच साखर कारखाने हे लुटारूंचे अड्डे बनल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या…

… अन्यथा साखर कारखान्यांविरोधात संघर्ष : डॉ. अजित नवले

अहिल्यानगर : राज्यात सध्या ऊस गळीत हंगाम सुरू आहे. संबंधित साखर कारखान्यांनी कारखान्यांनी पेमेंटमधून परस्पर कर्ज वसूल करण्याची प्रक्रिया करु नये, तसे झाल्यास साखर कारखान्यांविरोधात संघर्ष करावा लागेल, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी…

ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसूती; अहिल्यानगरमधील घटना

अहिल्यानगर : सध्या राज्यात सुरू असलेल्या गाळप हंगामाला वेग आला असून, त्यासाठी ऊसतोड कामगारही आपल्या ऊसतोडीच्या कामात व्यस्त होताना दिसत आहेत. मात्र, अशा वेळेत कळत-नकळत कामगारांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळही मिळत नसतो. या मजुरांकडून कधी स्वतःच्या दुर्लक्षामुळे किंवा स्थानिक…

कर्जबुडव्या कारखान्यांची नावे द्या; कारवाई करण्याचा इशारा

Babasaheb Patil, Cooperation Minister

कराड ः राज्यातील काही सहकारी साखर कारखाने कर्जे घेतात. त्या कर्जाची रक्कमही मोठी असते. मात्र, त्यांच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे कारखाने डबघाईला येऊन कर्ज बुडवतात, यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अशा कारखान्यांवर आम्ही कारवाई करतच आहोत. आणखी काही कर्जबुडव्या कारखान्यांची नावे असतील…

Select Language »