Category आणखी महत्त्वाचे

बदल्यांसाठी मंत्री, बगलबच्चे खंडणी वसूल करतात, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Raju Shetti former MP

अहमदनगर – दर दोन वर्षांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या (Officers Transfer) नावाखाली मंत्री आणि त्यांचे बगलबच्चे हे अधिकाऱ्यांकडून खंडणी (Extortion) वसूल करतात, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला आहे.एका वृत्तवाहिनीशी बोलताना शेट्टी यांनी हा गंभीर…

भीमा साखर निवडणूक : महाडिक पॅनलचा दणदणीत विजय

bhima sugar - dhananjay mahadik

सोलापूर : अत्यंत चुरशीच्या वातावरणात झालेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांनी एकहाती मोठा विजय मिळवला. महाडिक यांच्या पॅनेलचे सर्व १५ उमेदवार साडेसहा हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. महाडिक यांनी सलग तिसऱ्यांदा कारखान्यावर सत्ता काबीज केली आहे.…

वजन काट्याबाबत जारी केलेले परिपत्रक

Shekhar Gaikwad, sugar commissioner of Maharashtra

असे आहे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी वजन काट्याबाबत जारी केलेले परिपत्रक

सरकारमान्य कोणताही वजनकाटा गृहित धरण्याची शक्यता -शुगरटुडे विशेष

मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर व्हावी यासाठी सरकारमान्य कोणत्याही वजनकाट्यावरील उसाचे वजन गृहित धरले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात लवकरच सर्व साखर कारखान्यांना कळवले जाईल, अशी माहिती ‘शुगरटुडे’ला सूत्रांकडून मिळाली. साखर कारखान्यांच्या वजन काट्यांबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून अनेकदा…

चीनमध्ये साखर वापरात प्रचंड घट

न्यूयॉर्क: कोविड-19 चा सामना करण्यासाठी आणि आर्थिक पेच कमी करण्याच्या उपायांमुळे 2022 मध्ये भारतानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वापरकर्ता असलेल्या चीनमध्ये साखरेचा वापर नऊ वर्षांतील सर्वात कमी प्रमाणात होत आहे, असे विश्लेषक झार्निको यांच्या अहवालात म्हटले आहे. पुरवठा साखळी…

ट्वेंटी वन शुगर्सचा बॉयलर प्रदीपन सोहळा

Amit Vilasrao Deshmukh

मांजरा परिवारातील ट्वेंटी वन शुगर्स लिमिटेड (युनिट १) कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते मळवटी येथे झाला. यावेळी ‘ट्वेंटी वन शुगर्स’चे संस्थापक-अध्यक्ष तथा लातूरचे माजी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, आमदार…

चौकशीआधी 49 साखर कारखाने ताब्यात द्या

manikrao jadhav

माणिकराव जाधव यांची मागणी औरंगाबाद : राज्य शासनाने २५ हजार कोटींच्या साखर कारखान्याच्या गैरव्यवहारप्रकरणी फेरचौकशीचा निर्णय घेतला आहे. मात्र आधी खासगी संस्थांना विकलेले ४९ साखर कारखाने शासनाने शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावे, या घोटाळ्यास जबाबदार शरद पवार, अजित पवारांसह गुन्हा दाखल असलेल्या…

एफआरपी वाढवा, शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Farmers agitation in Karnataka

म्हैसुरू-ऊसासाठी रास्त व किफायतशीर भाव (एफआरपी) देण्याच्या मागणीच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी गुरुवारी म्हैसूर-उटी रोडवर निदर्शने केली आणि वाहतूक रोखली. केंद्राने जाहीर केलेल्या ₹3,050 च्या तुलनेत शेतकऱ्यांनी उसासाठी प्रति टन ₹3,500 ची FRP मागितली आहे. कर्नाटक ऊस उत्पादक संघटनेच्या नेतृत्वात…

‘स्वाभिमानी’चा सातला पुण्यात मोर्चा

raju shetti

पुणेः ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपी आणि इतर मागण्यांसाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या ७ नोव्हेंबर रोजी साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे. स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा साखर आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. मागील वर्षीची एफआरपी आणि…

साखरेचे समभाग घसरणीसह बंद

bearish trend in stock market

नवी दिल्ली : मंगळवारच्या सत्रात साखरेचे समभाग घसरणीसह बंद झाले. पोन्नी शुगर्स (इरोड) (0.59% वर) आणि के.एम.शुगर मिल्स (0.58%) वरच्या वाढीमध्ये होते. श्री रेणुका शुगर्स (3.70% खाली), दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज (2.43% खाली), EID पॅरी (1.87% खाली), राजश्री शुगर्स…

Select Language »