तज्ज्ञांच्या लेखणीतून
युरोप व अमेरिकेतून मागणी
कृषी मालाचा जागतिक व्यापार करारामध्ये सन 1993 मध्ये समावेश करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सन 1995 पासून करण्यात आली आहे. कृषी…
एकसष्ठी निमित्त विशेष लेख…
माझे परमस्नेही श्री. रविकांत पाटील यांची सन २०२५ मध्ये वयाची एकसष्ठी सुरू आहे. त्यानिमित्त त्यांच्या साखर उद्योगातील योगदानाबद्दल लेख लिहिण्याच्या विचाराने मूळ धरले व…
दिलीप पाटील : वाढदिवस विशेष
दिलीप शिवदास पाटील हे साखर, इथेनॉल आणि बायो-CBG (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) क्षेत्रातील ४० वर्षांहून अधिक अनुभव असलेले एक दूरदृष्टीचे आणि परिवर्तनकारी…
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार
“शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय,” राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे हे वक्तव्य राज्यातील बळीराजाच्या स्वाभिमानाला आणि त्याच्या अस्तित्वाला दिलेला थेट…
डॉ. मुळीक सरांचा शासनाने समयोचित गौरव करावा
– छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार (सातारा) आदरणीय युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील तानाजी, येसाजी, चिमाजी, गुणोजी, राणोजी, बहिर्जी, हिरोजी,…
तिमाही जीडीपीबाबत आत्मसंतृष्टता नको, अडचणींवर मात करा!
(प्रा. नंदकुमार काकिर्डे)* अमेरिकेसारख्या महासत्तेने भारतावर सर्वाधिक आयात शुल्क लादले आहे. त्याचा नेमका परिणाम लक्षात येण्यासाठी आणखी काही काळ जाण्याची…
उसाच्या अवशेषांपासून 2G इथेनॉल आणि SAF चे उत्पादन, तेही शून्य उत्सर्जनासह
लेखक – दिलीप पाटील (सह-अध्यक्ष, आयएफजीई शुगर बायोएनर्जी फोरम आणि कौन्सिल सदस्य, डीएसटीए) दी डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनच्या (डीएसटीए) काल…
दिलीप वारे : वाढदिवस शुभेच्छा
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात अनेक वर्षे सेवा देणारे, विविध पुरस्कारांनी गौरवलेले आणि साखर क्षेत्राला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. दिलीप…
इथेनॉल: भारतीय साखर उद्योगासाठी संजीवनी आणि भविष्याची दिशा
भारतीय साखर उद्योग अनेक दशकांपासून एका दुष्टचक्रात अडकला होता: ऊसाचे विक्रमी उत्पादन, त्यामुळे होणारा साखरेचा अतिरिक्त साठा, दरांची घसरण आणि…
गडकरींभोवतीच्या इथेनॉल वादाचे इंगित काय?
–भागा वरखडे ………….. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी हे असे एक मंत्री आहेत, की ज्यांच्याकडे नवनव्या संकल्पना असतात…
अडचणीच्या काळात साखर कारखान्यांनी पाळायची पथ्ये!
“साखर कारखानदारी आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत असताना साखर कारखाने व साखर कारखान्यांचा सेवक वर्ग यांच्या एकमेकांबद्दल असलेल्या जबाबदारी बद्दलचा उहापोह…
साखर उद्योग क्षेत्र नवे ध्येय, नव्या दृष्टिकोनासह बदलाच्या दिशेने सज्ज
महाराष्ट्राचा सहकारी साखर उद्योग हा ग्रामीण समृद्धीचा स्तंभ आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक असून आता एका परिवर्तनशील टप्प्यावर उभा आहे.…
दुष्काळमुक्त कारभारवाडीकडून साखर उद्येाग काय शिकू शकतो?
भारताला साखर खूप आवडते. आपण ती खातो, पितो, इथेनॉल म्हणून जाळतो आणि तिच्याभोवती उपजीविका निर्माण करतो. ५ कोटी शेतकरी आणि…
सहकाराच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे सन २०२५ हे रौप्य महोत्सवी वर्ष. आज २८ ऑगस्ट 2025 रोजी महामंडळाची स्थापना होऊन २५…
पुढील हंगामावर दृष्टिक्षेप : अनुकूलता आणि आव्हाने
मुद्देसूद सखोल विश्लेषण भारताच्या साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने 2024-25 हंगामात तब्बल ८.५ कोटी मेट्रिक टन ऊस गाळप केला. 2025-26 मध्ये हा…
एफआरपी वाद सर्वोच्च न्यायालयात
महाराष्ट्रातील साखर उद्योगात ज्याची नेहमी चर्चा असते तो ऊस एफआरपी देयकांचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. राज्य सरकारने दोन हप्त्यांत…
साखर कारखान्यांमध्ये स्टार्टअप इनक्युबेशन केंद्रे स्थापन होणार
ग्रामीण युवकांना सक्षम करण्यासाठी आणि साखर उद्योगात नवसंवर्धनाला चालना देण्यासाठी पुणे येथील साखर आयुक्तालयाने महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर…
पर्यावरणीय,आर्थिक प्रभाव अधोरेखित करण्यासाठी महत्त्वाचा दिवस
१० ऑगस्ट देशभरासह जगभरात जागतिक जैवइंधन दिन उत्साहाने साजरा केला जात आहे. पारंपरिक तेलावरील वाढत्या अवलंबित्वामध्ये तीव्र बदल घडवण्याची क्षमता…
इथेनॉल मिश्रण: वाहनधारकांच्या तक्रारी अन् सरकारचा खुलासा
नवी दिल्ली: भारताने पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रणाचे (E20) उद्दिष्ट २०२५ मध्येच साध्य केले आहे, जे मूळ २०३० च्या अंतिम मुदतीपेक्षा…
नवव्या व दहाव्या पंचवार्षिक योजनांच्या कालावधीत साखर उद्योगाची प्रगती
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने,…

















