सहकारी साखर कारखान्यांसाठी सहकार्याची गरज

यशस्वी होण्यासाठी ठोस धोरणे, पारदर्शक करार आणि शेतकरी व ग्रामीण समुदायांच्या हिताचे संरक्षण करण्याची नितांत गरज आहे – दिलीप एस. पाटील प्रस्तावना भारतातील साखर कारखाने केवळ साखर उत्पादनाच्या पारंपरिक चौकटीत अडकून न राहता जैव-ऊर्जा केंद्र म्हणून विकसित होत आहेत. हे…