१५२ कारखान्यांकडूनच शंभर टक्के एफआरपी अदा
पुणे : गतवर्षीचा साखर हंगाम संपला असला तरी राज्यातील ४८ कारखान्यांकडे अद्यापही २५१ कोटी रुपयांची एफआरपी थकली असून, राज्यातील तब्बल १५२ कारखान्यांनीच शंभर टक्के एफआरपी दिली आहे. यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. गतवर्षी राज्यात…












