Author 1

Author 1

१५२ कारखान्यांकडूनच शंभर टक्के एफआरपी अदा

FRP of sugarcane

पुणे : गतवर्षीचा साखर हंगाम संपला असला तरी राज्यातील ४८ कारखान्यांकडे अद्यापही २५१ कोटी रुपयांची एफआरपी थकली असून,  राज्यातील तब्बल १५२ कारखान्यांनीच शंभर टक्के एफआरपी दिली आहे. यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. गतवर्षी राज्यात…

महावितरणचा निष्काळजीपणा; तब्बल १४ एकर ऊस जळाला

burned Sugarcane field

पूर्णा : ऊस तोडणीचा हंगाम अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असतानाच पूर्णा तालुक्यातील कळगाव शिवारातील उभ्या असलेल्या सहा शेतकऱ्यांच्या ऊस पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत तब्बल १४ एकरांवर ऊस जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास दरम्यान घडली. यामध्ये…

काटमारीच्या मुद्यावरून थोरातांकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन!

संगमनेर : काटमारीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांचे बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच साखर कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांचा काटा मारला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावर कारवाई करणार असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी काटामारी करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई…

अज्ञाताने लावलेल्या आगीत पाच एकर ऊस खाक

गुन्हा दाखल; सुरक्षा उपाययोजनांची मागणी नंदुरबार : तब्बल पाच एकर ऊसपिकाला अज्ञाताने आग लावल्याने ऊस जळून खाक झाला आहे. याप्रकरणी संबंधितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  ही घटना तळोदा तालुक्यातील उमरी शिवारात सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. या आगीत शेतकऱ्याचे…

काटामारी मान्य; मग कारवाई का नाही ?

RAJU SHETTI

राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल कोल्हापूर  : काटामारीचे अस्तित्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मान्य केले. मग त्यांनी संबंधित कारखान्यांवर कारवाई का केली नाही, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची…

काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करणार : मुख्यमंत्री

devendra fadanvis

अहिल्यानगर : राज्यातील अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आम्ही कारखान्यांच्या नफ्यातील मदत मागितली होती, परंतु काही साखर कारखाने मालकांनी याला विरोध केला. काही लोक या आपत्तीचे राजकारण करत आहेत. साखर कारखान्यांना म्हटले की, तीस-तीस हजार कोटी रुपयांचे व्यवहार होत आहे. दहा हजार…

ऊसउत्पादकांना मदत देण्याची गरज : शरद पवार

Sharad Pawar at Cogen India Awards

पुणे : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात परभणी, जालना, धाराशिव, सोलापूर, बीड या भागांमध्ये उसाबरोबर इतर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी ऊस पडला, तर काही ठिकाणी वाहून गेला आहे. राज्यातील पूरग्रस्त, ऊसउत्पादक…

देशातील पहिल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Amit Shah at Pune

कोल्हे कारखान्याच्या या प्रकल्पामुळे साखर उद्योगाला दिशा : अमित शहा अहिल्यानगर :सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व संजीवनी ग्रुप यांचा देशातील पहिल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस अर्थात सीएनजी प्रकल्प व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्यूअल या दोन्ही ऐतिहासिक प्रकल्पाचा शुभारंभ रविवारी दुपारी…

भीमा मल्टिस्टेट कारखान्याच्या सभेत पूरग्रस्तांसाठी ५० लाखांची मदत जाहीर !

मोहोळ : तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा मल्टिस्टेट सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित केलेल्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांकरिता जीवनावश्यक वस्तूंचे किट बनवून स्वःनिधीतून ५० लाखांपर्यंत मदत करण्याचे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा खासदार धनंजय महाडिक यांनी जाहीर…

पाटण शुगरकेन इंडस्ट्रीजमध्ये विविध पदांसाठी जंबो भरती

vsi jobs sugartoday

सातारा : नवीन गूळ पावडर व खांडसरी साखर कारखान्यात खालील पदे भरण्याची आहेत. या पदांसाठी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता, पूर्वानुभवाचा दाखला, सध्याच्या व अपेक्षित पगार या संपूर्ण माहितीसह आपले अर्ज वरील patansugaroffice@gmail.com ई मेल आयडीवर जाहिरात प्रसिध्द…

Select Language »