Author 1

Author 1

‘जरंडेश्वर’ची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

सातारा : उसाचे खोटे वजन दाखवून कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्सची १ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.  याप्रकरणी संदीप सावंत कोरेगाव पोलीस ठाण्यात यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार वजनकाटा कारकुनासह त्याचा…

राज्यातील साखर कारखाने हे लुटारूंचे अड्डे : रघुनाथ पाटील

RAGHUNATH DADA PATIL

अहिल्यानगर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आयोजित मेळाव्यात शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सध्या शेतकऱ्यांच्या कुठल्याही शेतमालाला सध्या समाधानकारक भाव मिळत नसून, सर्वच साखर कारखाने हे लुटारूंचे अड्डे बनल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या…

… अन्यथा साखर कारखान्यांविरोधात संघर्ष : डॉ. अजित नवले

अहिल्यानगर : राज्यात सध्या ऊस गळीत हंगाम सुरू आहे. संबंधित साखर कारखान्यांनी कारखान्यांनी पेमेंटमधून परस्पर कर्ज वसूल करण्याची प्रक्रिया करु नये, तसे झाल्यास साखर कारखान्यांविरोधात संघर्ष करावा लागेल, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी…

ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसूती; अहिल्यानगरमधील घटना

अहिल्यानगर : सध्या राज्यात सुरू असलेल्या गाळप हंगामाला वेग आला असून, त्यासाठी ऊसतोड कामगारही आपल्या ऊसतोडीच्या कामात व्यस्त होताना दिसत आहेत. मात्र, अशा वेळेत कळत-नकळत कामगारांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळही मिळत नसतो. या मजुरांकडून कधी स्वतःच्या दुर्लक्षामुळे किंवा स्थानिक…

अपडेट्‌स..! पुण्यातील कोणत्या कारखान्यात किती गाळप?

sugar industry new rules

(९ डिसेंबर २०२५ पर्यंतची आकडेवारी) कारखान्याचे नाव भीमाशंकर सहकारी (आंबेगाव) – (९०,७०१ मे.टन ऊस गाळप ) दि माळेगाव सहकारी (बारामती) – (१,१६,८५० मे.टन ऊस गाळप ) श्री विघ्नहर सहकारी (जुन्नर) –(७४,२८६ मे.टन ऊस गाळप ) भीमा पाटस-श्री साईप्रिया शुगर्स लि.…

कर्जबुडव्या कारखान्यांची नावे द्या; कारवाई करण्याचा इशारा

Babasaheb Patil, Cooperation Minister

कराड ः राज्यातील काही सहकारी साखर कारखाने कर्जे घेतात. त्या कर्जाची रक्कमही मोठी असते. मात्र, त्यांच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे कारखाने डबघाईला येऊन कर्ज बुडवतात, यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अशा कारखान्यांवर आम्ही कारवाई करतच आहोत. आणखी काही कर्जबुडव्या कारखान्यांची नावे असतील…

कोल्हापूर जिल्ह्यात ३२ एकरांतील ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

कोल्हापूर : तब्बल २० एकरांतील ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक झाल्याची घटना कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथे सोमवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास घडली. या आगीत एकूण ४५ शेतकऱ्यांचे २० लाखांहून अधिक नुकसान झाले. दरम्यान, उसाला आग लागण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी मात्र…

ऊसतोड पैशाच्या वादातून महिलेचा खून; आरोपी अटकेत

Cheating case

जालना : भोकरदन तालुक्यातील खडकी येथे शनिवारी (दि.६) ऊसतोडीच्या पैशाच्या वादातून एका महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली. उषाबाई भास्कर सदाशिवे (वय ४०, रा. खडकी, ता. भोकरदन जि. जालना), असे मृत महिलेचे नाव आहे. शरद शिवाजी राऊत (रा.चांधई…

त्या कारखान्यांकडे ऊस न टाकण्याचे शेट्टींचे आवाहन

RAJU SHETTI

सोलापूर : या हंगामात उसाची कमतरता जाणवणार असून फक्त १० फेब्रुवारीपर्यंतच कारखाने सुरू राहतील. त्यामुळे ज्या कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही, त्या कारखान्यांकडे ऊस टाकू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले.…

उसाची ट्रॉली कारवर कोसळली; दाम्पत्यासह चौघे बचावले

फुलंब्री : उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली कारवर कोसळल्याची घटना जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने पती-पत्नीसह ४ मुले बचावली आहेत. या प्रकरणी कारचालक उमराव अभिमान पाटील (रा. वाळूज, ता. गंगापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून फुलंब्री ठाण्यात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल…

Select Language »