Author 1

Author 1

साखरेसह ट्रकची चोरी; चालक पोलिसांच्या ताब्यात

श्रीरामपूर : भोकरदनमध्ये ट्रान्सपोर्टचालकानेच १२ लाख ४४ हजार ५६५ रुपये किमतीची साखर परस्पर विक्री केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता श्रीरामपूरमध्येही चालकाकडून साखरेसह चक्क ट्रकचीही चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. उल्हासनगर येथे २४ टन साखर पोहोचविण्याची ऑर्डर असताना चालकाने ट्रकची…

कर्नाटक, तमिळनाडूत विशेष हंगामाची शक्यता

पुणे : दक्षिण कर्नाटकात व तमिळनाडूत उसाच्या वाढत्या लागवडीमुळे पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध आहे, त्यामुळे या दोन्ही राज्यांतील काही कारखाने आपला विशेष हंगाम जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सुरू करण्याची शक्यता इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केली…

१२ लाखांची साखर परस्पर विकली; गुन्हा दाखल

भोकरदन : तब्बल १२ लाख ४४ हजार ५६५ रुपये किमतीची साखर ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहच न करता परस्पर विक्री केल्याप्रकरणी एका ट्रान्सपोर्टचालकावर भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात हातकणंगले येथील एका व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.…

राज्यातील गाळप हंगाम समाप्त; साखर उत्पादनात घट

Sugar Prices

पुणे : राज्यातील अंतिम टप्प्यात असलेला गाळप हंगाम अखेर संपला आहे. यंदा राज्यात ८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत ते तब्बल ३० लाख टनांनी घटल्याचे स्पष्ट होते. अवकाळी पावसाचा अभाव, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे…

पुणे प्रादेशिक साखर सहसंचालकपदी देशमुख

Avinash Deshmukh. Jt Director Sugar

पुणे : पुणे प्रादेशिक साखर सहसंचालकपदी अविनाश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  निलिमा गायकवाड यांची पणन संचालनालयातील पणन सह संचालक पदावर अचानक बदली करण्यात आल्याने त्यांचा साखर सहसंचालकपदाचा अतिरिक्त पदभार साखर आयुक्तालयातील सह संचालक (उपपदार्थ) देशमुख यांच्याकडे देण्यात आला…

खुलताबाद तालुक्यात तीन एकरांतील ऊस जळून खाक

burned Sugarcane field

खुलताबाद : तालुक्यातील टाकळी राजेराय येथील काटशिवरी भागात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जवळपास तीन एकरांतील ऊस, पाइप, ठिबक आणि दोन हजारांवर बांबू जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (ता. १५) सकाळी दहाच्या सुमारास घडली. काटशिवरी भागात अय्युब मेहताब पटेल, गुलाब हुसेन…

‘आदिनाथ’च्या २१ जागांसाठी उद्या मतदान

adinath sugar

करमाळा : येथील आर्थिक जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उद्या, गुरुवार, दि. १७ एप्रिल रोजी मतदान होत आहे. एकूण २१ जागांसाठी हे मतदान होत आहे. त्यामुळे अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत आजी-माजी आमदारांची…

उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी ‘एआय’चा वापर करावा : जयंत पाटील

इस्लामपूर : शेतकऱ्यांनी उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी ‘एआय’चा वापर करण्याचे आवाहन माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले. राजारामबापू कारखान्यावर राजारामबापू साखर कारखाना, अॅग्री कल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (केव्हीके, बारामती) व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय, पुणे) यांच्यातर्फे आयोजित शेतकरी चर्चासत्रात ते…

‘त्या’ कारखान्यांसाठीच्या समितीची पुनर्रचना

sugar industry new rules

मुंबई : आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेले सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी नेमलेल्या समितीची पुनर्रचना केली असून, या समितीत चारजणांचा समावेश करण्यात आला आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर ही समिती अस्तित्वात नव्हती. आता राज्यात…

भारताने सोमालियाला पाठवली सर्वाधिक साखर

नवी दिल्ली : आतापर्यंत झालेल्या निर्यातीपैकी भारताने सर्वाधिक ५१ हजार ५९६ टन साखर सोमालियाला पाठवली असून, आठ एप्रिलपर्यंत एकूण २,८७,२०४ टन साखरेची निर्यात केल्याची माहिती अखिल भारतीय साखर व्यापार संघाने (एआयएसटीए) दिली आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा साखरेचा…

Select Language »