Category पश्चिम महाराष्ट्र

पेट्रोलियम लॉबीच्या दबावाला बळी पडणार नाही : नितीन गडकरी

Nitin Gadkari at IFGE

आयातमुक्त भारत आणि समृद्ध शेतकरी हेच आमचे ध्येय; गडकरींचे रोखठोक प्रतिपादन पुणे: “भारत सध्या आपली ८६ टक्के ऊर्जा आयात करतो, ज्यावर देशाचे २२ लाख कोटी रुपये खर्च होतात. हे प्रचंड परकीय चलन वाचवून देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ‘इंपोर्ट सब्स्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह…

दुचाकी अपघातात बारामती ॲग्रोच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

Shekhar pawar baramati agro

पुणे : बारामती ॲग्रो युनिट 1 चे सेन्ट्रीफ्युगल फिटर शेखर पवार यांचे सोमवारी अपघाती निधन झाले. ते अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई–वडील आहेत. दिवंगत शेखर त्यांचा एकुलता एक मुलगा होता. कमावत्या पुत्राचे अचानक निधन झाल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोळसला आहे.…

भीमाशंकर कारखान्याचे इंजिनिअर हुले यांचा अपघातात मृत्यू

Kishor Hule, Bhimashankar Sugar

मंचर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यातील इलेक्ट्रिकल इंजिनिअर किशोर बाबाजी हुले (वय 32 वर्षे) यांचे अपघाती निधन झाले, तर त्यांचा लहान मुलगा जखमी झाला आहे. ऐन तरुण वयात हुले यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. श्री. किशोर हुले हे…

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना हॉस्पिटलचे लोकार्पण

Shri Vighnahar sugar Hospital

पुणे – श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संकल्पनेतून सुसज्ज अशा श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना हॉस्पिटलचे लोकार्पण डॉ.लहू खैरे यांच्या हस्ते बुधवारी झाले. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.निवृत्तीशेठ शेरकर यांचं स्वप्न होतं, एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल कारखाना…

पुढील हंगामात १५ लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट – शंकरराव गडाख

Mula Sugar Crushing ends

वासा/सुखदेव फुलारी या हंगामात ११५ दिवसात ९ लाख ३० हजार टन ऊसाचे गाळप केले. एवढेच गाळप करायला पूर्वी जून महिना लागायचा, पण आता कारखान्याच्या मशिनरीचे आधुनिकीकरण केल्याने रोज १० हजार टन गाळप करण्याची क्षमता सिद्ध झाली. त्यामुळे पुढच्या वर्षी पाऊस…

महाराष्ट्राचे ऊस संगोपन मॉडेल पंजाबात राबवणार

Panjab Farmers Delegation in Maharashtra

पंजाबी शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा, एस. एस. इंजिनिअर्सकडून आयोजन पुणे : महाराष्ट्रातील प्रगत ऊस शेती पाहून भारावलेल्या पंजाबी शेतकऱ्यांनी हे ऊस संगोपन मॉडेल आपल्या राज्यात नेटाने राबवण्याचा संकल्प केला आहे. निमित्त होते साखर उद्योग क्षेत्रातील नामांकित इंजिनिअरिंग कंपनी एस. एस. इंजिनिअर्सचे…

सोनहिरा कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी

Sonhira sugar

११० दिवसांत ९.७३ लाख टन ऊस गाळप वांगी (कडेगाव) : येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या गळीत हंगामाची सांगता झाली आहे. अवघ्या ११०दिवसांच्या कालावधीत कारखान्याने ९लाख ७३ हजार मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप करून एक नवा टप्पा गाठला आहे. आयोजित…

विखे-पाटील कारखान्याचा ऐतिहासिक विक्रम

७६ व्या गळीत हंगामाची सांगता राहाता (अहिल्यानगर) : आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचा वारसा जपणाऱ्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने आपल्या ७६ व्या गळीत हंगामात एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील आणि…

विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध

रणजितसिंह शिंदेंच्या नेतृत्वाखाली जुन्या-नव्यांची सांगड टेंभुर्णी(पिंपळनेर ): माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीच्या वातावरणात अपेक्षित असताना अखेर बिनविरोध पार पडली. एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली होती. या विजयामुळे कारखान्यावर पुन्हा एकदा शिंदे गटाचे वर्चस्व…

कराडमध्ये उसाच्या फडात बिबट्याचा मृत्यू

उंब्रज (ता. कराड ) : कराड तालुक्यातील चरेगाव येथे उसाच्या शेतात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदाशिव दबडे यांच्या ‘धारकरा मळा’ शिवारातील शेतात ऊसतोड सुरू असताना ही घटना उघडकीस आली.  बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने, त्याचा…

Select Language »