साखर जप्त करून एफआरपी द्या; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार
धाराशिव : जिल्ह्यातील ज्या-ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची अंतिम बिले दिलेली नाहीत, त्या सर्व कारखान्यांची साखर जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे तातडीने देण्यात यावेत. अन्यथा राष्ट्रवादी पक्ष संबंधित साखर कारखान्यांच्या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष…











