ओव्हरलोड ऊस वाहतुकीला आळा घाला, अन्यथा कारखान्यांवर कारवाई
अहिल्यानगर : जिल्ह्यातील धोकादायक आणि ओव्हरलोड ऊस वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी साखर कारखानदारांना कठोर इशारा दिला आहे. “ओव्हरलोड वाहतुकीला प्रोत्साहन देणाऱ्या कारखान्यांनाही आता जबाबदार धरले जाईल,” असे स्पष्ट करत त्यांनी तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.…












