नफ्यातील ७० टक्के रक्कम उस उत्पादक शेतकऱ्यांना द्या

‘आंदोलन अंकुश’चे कारखान्यांना निवेदन जयसिंगपूर : गेल्या वर्षी उसापासून मिळालेल्या साखर, बगॅस आणि मळीला चांगला दर मिळाला आहे, त्यामुळे कारखान्यांना मिळालेल्या नफ्यातील ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, तसेच उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना त्वरित आदा करूनच साखर कारखाने सुरू करावेत,…









