Category Articles

स्मार्ट शेतीसाठी स्वयंचलित हवामान केंद्र कसे बसवाल?

Smart Agriculture Weather Station

आजच्या जलद बदलणाऱ्या शेतीच्या पार्श्वभूमीवर, अचूक शेती व डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेमुळे शेतीचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. याच्या केंद्रस्थानी असलेले स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) हे एक छोटं, बुद्धिमान उपकरण आहे जे शेतकऱ्यांना स्थानिक हवामानाची रिअल टाइम माहिती देऊन शेती अधिक शाश्वत…

ऊस शेतीसाठी एआय : नेमका किती खर्च येतो?

Baramati ADT AI article Dilip Patil

–दिलीप पाटील बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हपमेंट ट्रस्टने (ADT) महाराष्ट्रातील ऊस शेती क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवण्यासाठी साखर कारखान्यांसोबत भागीदारी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या उपक्रमाचा उद्देश पारंपरिक शेती पद्धतींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून उत्पादनक्षमता व शाश्वतता वाढवणे हा आहे. प्रस्तावाचे ठळक…

महाशक्तिमान अमेरिका व डॉलरच्या अंताचा प्रारंभ!

Nandkumar Kakirde Article Lekh

विशेष आर्थिक लेख/ प्रा.नंदकुमार काकिर्डे जागतिक पातळीवर अमेरिका निर्विवाद महासत्ता आहे. त्यांचे डॉलर हे चलन जागतिक व्यापारामध्ये महाशक्तिमान आहे. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कारकिर्दीमध्ये सुरु केलेले जागतिक पातळीवरील “टॅरिफ युद्ध” अंगलट येण्यास प्रारंभ झाला असून ही…

‘सह्याद्री’ का अभेद्य राहिला?

Balasaheb Patil Sahyadri SSK

बाळासाहेब पाटील यांचा संयम आणि लढावू बाणा ठरला महत्त्वाचा पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘सह्याद्री’ हा ‘अभेद्य’च राहिला. सत्ताधाऱ्यांच्या एकीमुळे ‘सह्याद्री’चे ‘शिलेदार’ हे बाळासाहेबच आहेत, यावर सभासदांनीच मोहोर उमटवली. विधानसभेच्या पराभवानंतर विरोधकांनी केलेल्या एकीमुळे या…

भारतीय ‘ स्टार्टअप्स’ची कोंडी

Nandkumar Kakirde lekh

प्रा. नंदकुमार काकिर्डे* केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांनी अलीकडेच भारतातील स्टार्टअप बाबत एक विधान केले होते. त्याबाबत सोशल मीडियावर उलट सुलट चर्चेचा भडीमार होत राहिला. या पार्श्वभूमीवर भारतातील स्टार्टअप कंपन्यांनी “व्यापारी किंवा किरकोळ सेवा स्वरूपाचे” व्यवसाय…

बांध कोरण्यातील आनंद!

Shekhar Gaikwad ARTICLE SERIES

–शेखर गायकवाड महाराष्ट्र राज्याचे निवृत्त साखर आयुक्त आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी विपुल लिखाण केले आहे. त्यांची सुमारे दोन डझनावर पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची निरीक्षण नजर साहित्यिक कलाची आहे आणि ते समाजातील अपप्रवृत्तींना चिमटे काढत, विविध लेखन प्रांतात…

मल्टिफीड डिस्टिलरीज क्रांतिकारी ठरणार

Multifeed Distillery

अविनाश देशमुख महाराष्ट्रातील साखर उद्योग हा राज्याच्या कृषी आणि औद्योगिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. महाराष्ट्रातील प्रचंड ऊस उत्पादनामुळे, भारताच्या साखर उत्पादनात राज्याचा मोठा वाटा आहे. परंतु, साखरेच्या किमतीतील चढ-उतार, अतिरिक्त उत्पादन आणि पर्यावरणीय समस्या यांसारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि…

पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख

Panjabrao Deshmukh

जन्म- २७ डिसेंबर १८९८ अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी.त्यांच्या वडिलांचे नाव शामराव व आईचे नाव राधाबाई, हे त्यांचे पहिलेच अपत्य. राधाबाई अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. पण शिस्त फार कडक होती. त्यांना मुलांनी कसेही वागणे आवडत नसे त्यामुळे पंजाबराव यांना चांगले…

भारतीय साखर उद्योगाचा भविष्यकाळ

Sugar Industry 2030

भारत आणि जगातील बदलते परिप्रेक्ष्य (२०३०) साखर उद्योग एक क्रांतिकारी टप्प्यावर पोहोचत आहे, जिथे तंत्रज्ञानातील प्रगती, जागतिक ग्राहक प्रवृत्ती, आणि शाश्वततेकडे झुकणारे धोरण हे एकत्र येत आहेत. २०३० पर्यंत साखर वापराच्या पद्धतींमध्ये मोठे बदल, ऊसशेतीतील नवकल्पना, आणि मूल्यवर्धित उपपदार्थांची निर्मिती…

Select Language »