Category Articles

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

Babasaheb Patil, Cooperation Minister

“शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय,” राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे हे वक्तव्य राज्यातील बळीराजाच्या स्वाभिमानाला आणि त्याच्या अस्तित्वाला दिलेला थेट आव्हान आहे. ज्या शेतकऱ्याच्या मतांवर निवडून येऊन सत्तेची ऊब अनुभवता, त्याच अन्नदात्याला अशा तुच्छतेने हिणवणे, हा सत्तेचा माज नाही तर…

डॉ. मुळीक सरांचा शासनाने  समयोचित गौरव करावा

Dr. Budhajirao Mulik's Birthday Article by Udayan Raje Maharaj

– छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार (सातारा) आदरणीय युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील तानाजी, येसाजी, चिमाजी, गुणोजी, राणोजी, बहिर्जी, हिरोजी, बाजी, मदारी, अश्या अनेक ऐतिहासिक नावांचा वजनदारपणा  ज्यामध्ये सामावलेला आहे, असे आजच्या काळातले आंतर्राष्ट्रीय पातळीवरील एक भारदस्त महाराष्ट्रीयन नांव म्हणजे–…

तिमाही जीडीपीबाबत आत्मसंतृष्टता नको, अडचणींवर मात करा!

GDP of India

(प्रा. नंदकुमार काकिर्डे)* अमेरिकेसारख्या महासत्तेने भारतावर सर्वाधिक आयात शुल्क  लादले आहे. त्याचा नेमका परिणाम लक्षात येण्यासाठी आणखी काही काळ जाण्याची गरज आहे.  दुसरीकडे चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने ‘सकल राष्ट्रीय उत्पादन’  जीडीपी (ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ) बाबत जगात सर्वाधिक…

उसाच्या अवशेषांपासून 2G इथेनॉल आणि SAF चे उत्पादन, तेही शून्य उत्सर्जनासह

Writer Dilip Patil, Sugar Industry Expert

लेखक – दिलीप पाटील (सह-अध्यक्ष, आयएफजीई शुगर बायोएनर्जी फोरम आणि कौन्सिल सदस्य, डीएसटीए) दी डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनच्या (डीएसटीए) काल झालेल्या वार्षिक परिषदेत, स्प्रे इंजिनिअरिंग डिव्हायसेस लिमिटेडचे (एसईडीएल) व्यवस्थापकीय संचालक श्री. विवेक वर्मा यांनी विमर्श वर्मा यांच्यासोबत लिहिलेल्या एका अत्याधुनिक…

दिलीप वारे : वाढदिवस शुभेच्छा

Dilip Ware Birthday Greetings

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात अनेक वर्षे सेवा देणारे, विविध पुरस्कारांनी गौरवलेले आणि साखर क्षेत्राला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. दिलीप वारे. त्यांचा १९ सप्टेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! श्री गणेश त्यांना दीर्घायुरोग्य देवो! श्री.…

इथेनॉल: भारतीय साखर उद्योगासाठी संजीवनी आणि भविष्याची दिशा

Dilip Patil's article for SugarToday

भारतीय साखर उद्योग अनेक दशकांपासून एका दुष्टचक्रात अडकला होता: ऊसाचे विक्रमी उत्पादन, त्यामुळे होणारा साखरेचा अतिरिक्त साठा, दरांची घसरण आणि परिणामी शेतकऱ्यांची थकलेली देणी. या चक्रामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत होता आणि शेतकरी, सहकारी संस्थांपासून ते बँकांपर्यंत संपूर्ण पुरवठा…

गडकरींभोवतीच्या इथेनॉल वादाचे इंगित काय?

Analysis of allegations on Nitin Gadkari because of Ethanol Blending Program by Bhaga Warkhede

–भागा वरखडे ………….. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी हे असे एक मंत्री आहेत, की ज्यांच्याकडे नवनव्या संकल्पना असतात आणि  झोकून देऊन त्या ते राबवतात. गडकरी भाजपचे असले, तरी त्यांच्या कामामुळे ते सर्वंच पक्षात लोकप्रिय आहेत. गेल्या अडीच दशकांपूर्वी…

अडचणीच्या काळात साखर कारखान्यांनी पाळायची पथ्ये!

P G Medhe's article on Sugar industry

“साखर कारखानदारी आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत असताना साखर कारखाने व साखर कारखान्यांचा सेवक वर्ग यांच्या एकमेकांबद्दल असलेल्या जबाबदारी बद्दलचा उहापोह ….! “        ऊसाची FRP व साखरेची MSP केंद्र शासनाकडून प्रति वर्षी जाहीर केली जाते. कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार ज्या…

साखर उद्योग क्षेत्र नवे ध्येय, नव्या दृष्टिकोनासह बदलाच्या दिशेने सज्ज

Dilip Patil's article for SugarToday

महाराष्ट्राचा सहकारी साखर उद्योग हा ग्रामीण समृद्धीचा स्तंभ आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक असून आता एका परिवर्तनशील टप्प्यावर उभा आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश म्हणून भारतासमोर अस्थिर बाजारभाव, हवामान बदल आणि गुंतागुंतीचे नियम असे आव्हानांचे पर्वत आहेत. तथापि,…

दुष्काळमुक्त कारभारवाडीकडून साखर उद्येाग काय शिकू शकतो?

P G Medhe writes on Karbharwadi Model of Farming

भारताला साखर खूप आवडते. आपण ती खातो, पितो, इथेनॉल म्हणून जाळतो आणि तिच्याभोवती उपजीविका निर्माण करतो. ५ कोटी शेतकरी आणि १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा उद्योग असलेला ऊस हा केवळ एक पीक नाही – तो एक संस्कृती आहे. पण…

Select Language »