Category Articles

मजुरांना गरजेच्या वस्तू मोफत देणारी *माणुसकीची भिंत!*

Shrinath Sugar's novel Social Model to help poor

SugarToday Special (शुगरटूडे विशेष ) पाटेठाण श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने अनेक वर्षांपासून सुरू असलेला माणुसकीची भिंत हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. सध्या कडक्याच्या पडलेल्या थंडीत ऊस तोडणी वाहतूक करणार्या मजुरांसाठी निश्चितच उबदार ठरत आहे. परिसरातील शेतकरी व ऊस…

शेतकरी आत्महत्यांचे मुख्य कारण ‘आयात-निर्यात’ धोरण!

Satish Deshmukh Article on farmers suicides

भारत हा भौगोलिकदृष्ट्या, अमाप भूसंपदा व हवामान अनुकूल कृषिप्रधान देश आहे. दुसर्‍या देशांवर सत्ता गाजवण्याचे अनेक मार्ग आहेत. साम्राज्यवाद ही एक व्यापक संकल्पना आहे, ज्यामध्ये एक शक्तिशाली राष्ट्र इतर राष्ट्रांवर युद्ध सामुग्रीच्या जोरावर, आर्थिक ताकदीच्या, आधुनिक तंत्रज्ञानाने आपले राजकीय, आर्थिक,…

साखरेची ICUMSA- ग्रेड

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी आणि…

उत्पादन वाढलं, साखर झाली कडू!

Sugar Production

साखर उद्योगाला उद्योगाचा दर्जा असला, तरी त्याला त्याच्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही. सरकारी हस्तक्षेप सारखा वाढत असतो. आयात-निर्यातीवरही सरकारची बंधनं आहेत. मळी आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवरही बंधनं. पाय बांधून स्पर्धेत भाग घ्यायला सांगितलं, तर यश कसं मिळणार, याचं…

कारखान्यांची घडी कशी विस्कटली?

Bhaskar Ghule Column

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

बायो सीएनजी करसवलत : साखर उद्योगासाठी मोठा दिलासा

Dilip Patil Expert Column

-दिलीप पाटील केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये सरकारने बायोगॅसपासून तयार होणाऱ्या CNG (बायो-CBG) संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बायोगॅस-मिश्रित CNG वर उत्पादन शुल्क (कर) मोजताना बायोगॅसचा भाग पूर्णपणे वगळण्यात आला आहे. हा निर्णय साखर उद्योग, शेतकरी आणि पर्यावरण या…

महाराष्ट्राच्या साखर उद्योगाचे आधुनिक शिल्पकार

Avinsah Deshmukh writes on Ajit dada Pawar

–अविनाश देशमुख साखर कारखानदारी हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि या क्षेत्रात श्री. अजित पवार यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. केवळ कारखाना चालवणे नव्हे, तर तो आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून नफ्यात कसा आणता येतो, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला…

अजितदादा : साखर उद्योगाला न्याय देणारे नेतृत्व

Ajit Pawar Obituary - Nandkumar Sutar

–नंदकुमार सुतार (मुख्य संपादक, शुगरटुडे) सहकार आणि साखर उद्योगाशी अजितदादा पवार यांचे नाते म्हणजे पालकत्वाचेच होते, असे म्हटले तर अधिक उचित ठरेल. खासगी साखर कारखानदारी आणि सहकारी साखर कारखानदारीशी त्यांची नाळ अत्यंत घट्ट जोडलेली होती. त्यामुळे त्यांना या क्षेत्राचे प्रश्न…

शेखर गायकवाड यांची पुस्तके *शुगरटुडे ऑनलाइन स्टोअर*वर उपलब्ध

Shekhar Gaikwad Books

पुणे : महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक संदर्भ ग्रंथ लिहिणारे, तसेच विनोदी वा अन्य स्वरूपाच्या वाङ्‌मयीन लेखनाच्या प्रांतातही सहज मुशाफिरी करणारे लेखक आणि निवृत्त सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांची पुस्तके आता ‘शुगरटुडे ऑनलाइन स्टोअर’ वर उपलब्ध करून देण्यात आली…

साखर उत्पादक उद्योगासाठी चिंतेचा विषय!

Nandkumar Kakirde Article on Sugar industry

–प्रा. नंदकुमार काकिर्डे आपल्या दैनंदिन जीवनात साखरेचा वापर सकाळपासून रात्रीपर्यंत सातत्याने वारे माप केला जातो. मधुमेही रुग्णांचे उच्चांकी प्रमाण लक्षात घेता जागतिक पातळीवर मधुमेहाची “राजधानी” म्हणून भारताची नोंद झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर साखरेचे अति सेवन करण्याबाबत आरोग्य विषयक जागरूकता निर्माण…

Select Language »