Tag Marathi Literature

वारसा डळमळला …

कलीयुगी काळवेळ  बदलला|मानवाच्या बुद्धीला पडली छिद्र||त्याने मानवी  विचार बदलला|पण नाही बदलले  सुर्य चंद्र||१|| खिसा रिकामा पण  ऐट जोमानं|पाहुण्यांनी  भरेघरआनंदानं||काका,मामा, दादा,नाना यांना मान| मावशीसह,सगळ्यांचा  सन्मान||२|| होती पोरं लाडाची एक समान|भाऊ भाऊ दिसती रामलक्ष्मण||सगळेआजोबांचे वारसदार|घरीदारी होते एकच चुल्हाण||३|| चटणी भाकरी न कांदा लसूण|खायचे, तयांना हेच  पकवान|| येत नसे थकवा…

I माझे जीवन कार्य I

W R Aher Poem

जन क्षणभर म्हणाले कार्य काय|तुमचे कार्य काय, कार्य काय ||तरी सुचेना मला मी केले काय|  मग मनाचा मागोवा  घेतलाय||१||   मी लोहाळा पुरात वाचलेला |सुरुवात केली पुन्हा जगण्याला ||धरतीवर तृणांकूर फुलविला|असेच वारे  वाहत पुढती जाय||२|| मशागतीने शेतं पिकले|  आनंदाने नदी-नाले…

Select Language »