Tag Sugar industry Updates

३७२ कोटींची एफआरपी थकीत; १५ साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश

Sugarcane FRP

किसनवीर कारखान्याकडे सर्वाधिक थकबाकी पुणे : चालू गाळप हंगामातील उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांनी १५ साखर कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. या कारखान्यांकडे सुमारे ३७२ कोटींची एफआरपी…

‘यशवंत’च्या जमीन विक्रीस स्थगिती द्या, कृती समितीचे साखर आयुक्तांना साकडे

Yashwant sugar factory

पुणे : थेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखाना जमीन विक्री प्रस्तावाला स्थगिती द्यावी, अशी मागणी शेतकरी कृती समितीने साखर आयुक्तांना एक निवेदन देऊन केली आहे.या समितीतील उरुळी कांचन येथील शेतकरी कृती समितीचे सदस्य अलंकार कांचन, हिंगणगावचे विकास लवांडे, कोरेगाव मूळचे लोकेश…

साखर उद्योगाचा शब्दकोश!

Shankarrao Kolhe

–भागा वरखडे महाराष्ट्राच्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांपैकी असलेले सहकारमहर्षी मा. स्व. शंकरराव कोल्हे हे मोठे व्यक्तिमत्त्व. ते कठोर राजकारणी असल्याचा अनेकांचा समज आहे. त्यांच्यातील मृदुता, एखादी व्यक्ती त्यांच्या राशीशी जुळवून घेणारी असली, की त्यांच्यांशी त्यांचं सूत कसं जमायचं, विचारवंत-शेतकर्‍यांशीही त्यांचा सांधा…

देशात साखर उत्पादन घटल्याने यंदा मोठी दरवाढ शक्य

sugar production increase

पुणे : निवडणुका, अनियमित हवामान, उसावर अकाली आलेला फुलोरा आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे देशातील साखर उत्पादनात १७ टक्क्यांनी घट झाली आहे. याचा परिणाम म्हणून यंदा दरांत मोठी वाढ होण्याची शक्यता राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी वर्तविली आहे.…

ऊस शेतीसाठी AI, जयंत पाटील कृतिगटाचे प्रमुख

Artificial Intelligence and sugar industry

पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा ऊस शेतीसाठी वापर करण्याकरिता एका कृतिगटाची स्थापना करण्याचा निर्णय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) नियामक मंडळाने घेतला आहे. एआय मुळे ऊस उत्पादन आणि दर्जामध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याचा विस्तार करण्यासाठी कृती गट काम…

गाळप हंगाम ८३ दिवसांवर ; कमी उत्पादनामुळे कारखाने अडचणीत

sugarcane Crushing season

पुणे : यंदा सरासरी गाळप हंगामाचा कालावधी ८३ दिवसांवर आल्याने त्याचा विपरीत आर्थिक परिणाम सर्व कारखान्यांसाठी चिंतादायक आहे. राज्यातील २०० साखर कारखान्यांचा गाळप हंगाम हा सरासरी १४० ते १५० दिवस चालला, तरच अर्थकारण टिकणारे राहते. सुमारे ८० लाख टनांइतक्याच कमी…

Select Language »