ऊस वजन काट्यात येणार पारदर्शकता

काटामारी रोखण्यासाठी शासनाकडून तज्ज्ञ समितीची स्थापना पुणे : साखर कारखान्यांकडून होणाऱ्या ऊस वजनातील फसवणुकीला (काटामारी) आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वजन काट्यांच्या तपासणीसाठी जुन्या नियमावलीत सुधारणा करून नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी चारतज्ज्ञअधिकाऱ्यांचीसमिती स्थापन करण्यात आली आहे. बदलाचे स्वरूप आणि फायदे ऑनलाइन…











