मुख्य बातम्या
आणखी महत्त्वाचे
पश्चिम महाराष्ट्र
साखर उद्योगासाठी डिजिटल क्रांती आणि कुशल मनुष्यबळ अनिवार्य; मंगेश तिटकारे…
पंढरपूर: “साखर कारखानदारी सध्या एका महत्त्वाच्या वळणावर उभी आहे. केवळ गाळप क्षमता वाढवण्याच्या ‘रॅट रेस’मध्ये न पडता, आता तंत्रज्ञानाची जोड आणि मनुष्यबळाचे कौशल्य विकास (Skill Development) केल्याशिवाय हा उद्योग तग धरणार नाही. विशेषतः सहकारी कारखान्यांनी…
मराठवाडा
केवळ ७० कारखानेच शंभर नंबरी
पुणे : साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या मार्चअखेरच्या आकडेवारीनुसार, गाळप हंगाम 2025-26 मध्ये राज्यातील साखर उद्योगाकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या ऊस बिलांचे प्रमाण सुमारे 92.52 टक्क्यांवर पोचले आहे. मात्र 139 कारखान्यांकडे अद्यापही तब्बल ₹2,991 कोटींची थकबाकी शिल्लक…
विदर्भ
आदिनाथ साखर कारखान्यावर लिलावाचे संकट; थकबाकी वसुलीसाठी एनसीडीसीची कारवाई
सोलापूर : जिल्ह्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला आता लिलावाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रीय सहकारी विकास निगम (NCDC) या वित्तीय संस्थेचे तब्बल ८५ कोटी १२ लाख ७५ हजार ४६४ रुपये इतके कर्ज थकल्यामुळे संस्थेने…
मार्केट
हॉट न्यूज

साखर उद्योगासाठी डिजिटल क्रांती आणि कुशल मनुष्यबळ अनिवार्य; मंगेश तिटकारे यांचा मोलाचा सल्ला








Articles/News (English Section)









साखर उद्योगासाठी डिजिटल क्रांती आणि कुशल मनुष्यबळ अनिवार्य; मंगेश तिटकारे यांचा मोलाचा सल्ला











































