सावधान! कारखान्यांनी कचरा पाण्यात सोडल्यास खैर नाही

लोकायुक्तांचे कडक निर्देश; कचरा विल्हेवाटीचे नियम लागू मुंबई : साखर कारखान्यांमधून बाहेर पडणारा रासायनिक कचरा (केमिकल वेस्ट) शेतजमीन किंवा पाण्याच्या स्त्रोतांमध्ये सोडता कामा नये, असे स्पष्ट निर्देश लोकायुक्त विद्याधर कानडे यांनी दिले आहेत. रासायनिक कारखान्यांप्रमाणेच साखर कारखान्यांनाही कचरा विल्हेवाटीचे नियम…












