SugarToday

SugarToday

लालबहादूर शास्त्री

Lal Bahadur Shastri

आज रविवार, जानेवारी ११, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष २१, शके १९४७सूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:१९चंद्रोदय : ०१:४१, जानेवारी १२ चंद्रास्त : १२:३४शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : हेमंतचंद्र माह :…

मैत्री

Aher Poem

उद्या असेन मी नसेन मी |पण मित्रांसवे असेन मी ||चांगले करीन मित्रांचे मी |वाईटाचा धनी होईन मी||१|| नका माझे उपकार ठेऊ|पण दोष नका मला देऊ||निरोप द्यायला नका येऊ |पण विसरू नको रे भाऊ||२|| आपली जुळली आहे नाळ|भल्या बु-याला बघेल काळ||जराही…

ऊसतोडणी बांधवांच्या मुलांसाठी मोफत लसीकरण, आरोग्य तपासणी शिबीर

Health Camp Shrinath Mhaskoba Sugar

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचा उपक्रम पुणे : पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने ऊस तोडणी वाहतूक करणार्‍या मजुरांच्या लहान मुलांचे लसीकरण व मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मंगळवार रोजी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यावर ऊस तोडणी बांधवांकरिता कारखान्याने प्राथमिक…

जागतिक हिंदी दिवस

SugarToday Daily Panchang

आज शनिवार, जानेवारी १०, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष २०, शके १९४७सूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:१८चंद्रोदय : ००:५१, जानेवारी ११ चंद्रास्त : १२:००शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : हेमंतचंद्र माह :…

प्रवासी भारतीय दिवस

SugarToday Daily Panchang

आज शुक्रवार, जानेवारी ९, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष १९, शके १९४७सूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:१७चंद्रोदय : ००:०१, जानेवारी १० चंद्रास्त : ११:२७शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : हेमंतचंद्र माह :…

१३९ साखर कारखान्यांकडे २,७६८ कोटींची एफआरपी थकीत

FRP of sugarcane

पुणे: साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांनी सन २०२५-२६ च्या गाळप हंगामाचा ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचा ऊस दर थकबाकीचा (FRP Arrears) पाक्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, राज्यातील १९६ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला असून, त्यापैकी १३९ कारखान्यांकडे शेतकऱ्यांची…

आ. रोहित पवारांचा बारामती ॲग्रो गाळप आणि FRP थकबाकीतही आघाडीवर

Baramati Agro

राज्यातील गाळपाचा टप्पा ६३२ लाख टनांवर पुणे: महाराष्ट्रातील साखर गाळप हंगाम २०२५-२६ आता वेगाने पुढे सरकत असून, ८ जानेवारी अखेर राज्यातील १९७ साखर कारखान्यांनी मिळून ६३२.९२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे . मागील हंगामात याच कालावधीत ४३४.१४…

‘महा -सहकार’चे प्रकाशन

Mangesh Titkare

पुणे – महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकरे यांनी ‘यशदा’च्या कार्यालयात जाऊन अतिरिक्त महासंचालक आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे स्वतंत्र संचालक शेखर गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली आणि महामंडळाच्या ‘महा -सहकार’ या त्रैमसिकाचे प्रकाशनही केल.. यावेळी त्यांच्या सोबत…

डॉ.सरोजिनी बाबर

Sarojini Babar

आज बुधवार, , जानेवारी ७, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष १७, शके १९४७सूर्योदय : ०७:१४सूर्यास्त : १८:१६चंद्रोदय : २२:१९चंद्रास्त : १०:१९शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : हेमंतचंद्र माह : पौषपक्ष : कृष्ण…

आरआरसी सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणणार- राजू शेट्टी 

RAJU SHETTI

सातारा : ऊसतोडीनंतर पंधरा दिवसांत पेमेंट न करणाऱ्या साखर कारखान्यांना आयुक्तांना भेटून आरआरसी सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव टाकण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. दरम्यान, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खमकी माणसं जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी स्वाभिमानी संघटना जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सातारा येथे शासकीय विश्रामगृहात, आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजू शेळके व पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लढवणार आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पैशाचा प्रचंड पाऊस पडला. हा पैसा संबंधित नेत्यांनी रोजगार हमीवर जाऊन मिळवला नाही. भ्रष्ट मार्गाने मिळवलेला काळा पैसाच निवडणुकीत बाहेर येतो. आम्हाला या साठमारीत पडायचे नाही. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे पावित्र  डागाळायचे नाही. मात्र, आज स्थानिक स्वराज्य संस्था कोणासाठी आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकारणात काळ्या पैशांचा अमर्याद वापर वाढला आहे. काळ्या पैशांपाठोपाठ गुंडागर्दी येते. एका हातात दंडुका आणि एका हातात नोटांची थप्प्या घेऊन निवडणुका मॅनेज होत आहेत. त्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेण्याची गरज आहे. हा क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जिल्हा आहे. त्यांनी चोरांच्या पायात पत्र्या ठोकल्या. आज पत्र्या ठोकण्याची गरज नाही, सातारकरांनी मतपेटीतून त्यांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

Select Language »