पुढील हंगामात १५ लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट – शंकरराव गडाख

वासा/सुखदेव फुलारी या हंगामात ११५ दिवसात ९ लाख ३० हजार टन ऊसाचे गाळप केले. एवढेच गाळप करायला पूर्वी जून महिना लागायचा, पण आता कारखान्याच्या मशिनरीचे आधुनिकीकरण केल्याने रोज १० हजार टन गाळप करण्याची क्षमता सिद्ध झाली. त्यामुळे पुढच्या वर्षी पाऊस…












